खलिस्तानची मागणी : इतिहास आणि घटनाक्रम !
भारताने आता आक्रमकता दाखवून खलिस्तानी आतंकवादी अन् भारताबाहेरील समर्थक यांच्यावर धडक कारवाई करून हिंसक चळवळीचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
भारताने आता आक्रमकता दाखवून खलिस्तानी आतंकवादी अन् भारताबाहेरील समर्थक यांच्यावर धडक कारवाई करून हिंसक चळवळीचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
‘जशास तसे’ आणि ‘शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणे’, या इस्रायलच्या धोरणाचा अवलंब भारत त्याच्या शत्रूराष्ट्रांच्या विरोधात केव्हा करणार ?
भारतात वर्ष १९७२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. वर्ष १९७२ च्या निवडणुका तेव्हा घेण्याऐवजी वर्ष १९७१ मध्ये घेण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला.
भगवान श्रीविष्णूंनी गयासुराच्या शरिरावर, म्हणजेच भूमीवर जेथे चरण ठेवले, तेथे त्यांचे चरण भूमीवर उमटले आहेत. या चरणांना ‘विष्णुपाद’ म्हणतात. या ठिकाणी मंदिर असून त्याला ‘श्री विष्णुपाद मंदिर’ म्हणतात.
सत्ताधारी वा लोकप्रतिनिधी यांच्या बळावर गुंड आणि बलात्कारी यांना आश्रय दिला जाणे, हे लोकशाही व्यवस्थेला कलंक !
सद्गुरु राजेंद्र शिंदे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतात. ते त्यांच्या लहान लहान कृतींतून साधकांना प्रेरणा देतात आणि घडवतातही. ९.९.२०२४ या दिवशी त्यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकाला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सोमनाथ येथे भालका तीर्थ मंदिर आहे. येथेच व्याधाचा बाण श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागला. त्या जवळ देहोत्सर्ग तीर्थ आहे.
‘सर्वांत प्रथम अशी शस्त्रक्रिया पालकांनीच करण्यास पुढाकार घेतलेल्या, म्हणजचे मुलाचे मुलीत रूपांतर झालेल्या तरुणाचे पुढील जीवन नरकयातनामय होते’, असे त्यानेच सांगितले आणि त्याने कंटाळून आत्महत्या केली.
लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल ! सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !
सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.