वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा धर्मांधांचा डाव ! – नीतेश राणे, मंत्री

‘वक्फ बोर्डा’ने सप्तश्रृंगीदेवीच्या वणी गडावर दावा केला आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या लोकांनी तुमची भूमी आमची आहे, असा अचानक तुमच्या भूमीवर फलक लावला, तर तुमच्या हक्काची भूमी त्यांच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

वक्‍फ बोर्ड आणि काँग्रेस

५ मार्च २०१४ या दिवशी सकाळी मनमोहन सिंह यांच्‍या सरकारने एकूण १२३ सरकारी मालमत्ता वक्‍फ बोर्डाला २ अटींच्‍या अधीन राहून हस्‍तांतरित करत असल्‍याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. हा आदेश काय होता ? त्‍याचे वक्‍फ बोर्डाला काय लाभ झाला ? याविषयी माहिती देणारा हा लेख…

Durgadi Fort Only Of HINDUS : कल्याण (जिल्हा ठाणे) येथील दुर्गाडी गडावरील वास्तू हे मंदिरच !

दुर्गाडी गड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी लढा देणार्‍या प्रत्येकाचे अभिनंदन ! आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील गडांवर झालेले मुसलमानांचे अशा प्रकारचे अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन गड अतिक्रमणांपासून मुक्त करावेत !

भारतातील वक्‍फच्‍या मालमत्ता पारदर्शक आणि प्रभावी करण्‍याची आवश्‍यकता !

भारतातील वक्‍फ मालमत्ता पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रभावी करण्‍यासाठी ‘वक्‍फ (दुरुस्‍ती) विधेयक, २०२४’ नुकतेच लोकसभेत सादर करण्‍यात आले. फसव्‍या पद्धतीने मालमत्तांवर अतिक्रमण करणारी वक्‍फ मंडळे आता भ्रष्‍टाचाराचा कणा बनली आहेत. स्‍

भारतातील वक्‍फच्‍या मालमत्ता पारदर्शक आणि प्रभावी करण्‍याची आवश्‍यकता !

भारतातील वक्‍फ मालमत्ता पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रभावी करण्‍यासाठी ‘वक्‍फ (दुरुस्‍ती) विधेयक, २०२४’ नुकतेच लोकसभेत सादर करण्‍यात आले. फसव्‍या पद्धतीने मालमत्तांवर अतिक्रमण करणारी वक्‍फ मंडळे आता भ्रष्‍टाचाराचा कणा बनली आहेत. स्‍वातंत्र्यानंतरच्‍या काँग्रेस सरकारांनी वक्‍फ बोर्डांना अनियंत्रित मालमत्ता दिल्‍या, ज्‍यामुळे ते सर्वांत मोठे जमीनदार बनले. इस्‍लामी ग्रंथ ‘हदीस’(निर्देश)नुसार ‘वक्‍फ’ हा एक मुसलमान दाता आहे, जो इस्‍लामी कायद्यानुसार … Read more

लातूर जिल्ह्यातील तळेगावातील ७५ टक्के भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

अशा वक्फ बोर्डाला ताळ्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ कायदा रहित करून हे बोर्ड विसर्जित करणे आवश्यक !

AP Govt Abolishes State WaqfBoard : आंध्रप्रदेश सरकारने राज्‍य वक्‍फ बोर्ड केले विसर्जित !

जर आंध्रप्रदेशमधील तेलुगु देसम् सरकार असे करू शकते, तर देशातील प्रत्‍येक सरकारने करणे आवश्‍यक आहे, असेच म्‍हणावे लागेल !

राज्‍यघटनेतील प्रावधानाद्वारे वक्‍फ मंडळ रहित करावे ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्‍ट्र करणी सेना

१ डिसेंबर या दिवशी अजय सिंह सेंगर यांनी राज्‍यपाल सी.पी. राधाकृष्‍णन् यांना हे पत्र पाठवले आहे.

दुर्गाडीच्या (कल्याण) डागडुजीला हरकत घेणारा वक्फ बोर्डाचा दावा फेटाळत दुरुस्ती करणार !

केवळ दावा करून गडदुर्गांच्या संदर्भात हस्तक्षेप करणारा वक्फ बोर्डचा कायदाच रहित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !