
मुंबई – ४२ व्या दुरुस्तीने राज्यघटना धर्मनिरपेक्ष करण्यात आली आहे. वक्फ मंडळाची निर्मिती मात्र धर्माच्या आधारावर करण्यात आली आहे. त्यामुळे ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार ‘वक्फ मंडळ करावे’, अशी मागणी ‘महाराष्ट्र करणी सेने’चे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. १ डिसेंबर या दिवशी अजय सिंह सेंगर यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांना हे पत्र पाठवले आहे.
केंद्र सरकारने राज्यघटनेतील प्रावधानानुसार वक्फ मंडळाची मान्यता त्वरित रहित करावी. संसदेत चर्चा होऊ नये, यासाठी काँग्रेसने प्रशासकीय पातळीवर वक्फ मंडळाला अनुमती दिली. त्यामुळे वक्फ मंडळ रहित करण्यासाठी संसदेची मान्यता लागणार नाही, अशी मागणी श्री. अजय सिंह सेंगर यांनी या पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन