बंगालमध्ये भाजपच्या खासदाराचे घर आणि कार्यालय यांवर १५ गावठी बॉम्बद्वारे आक्रमण

बंगाल म्हणजे गावठी बॉम्ब बनवण्याचा मोठा कारखाना झाला असून त्याच्या निर्मितीमध्ये तृणमूल काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते पुढे आहेत, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत; मात्र याविरोधात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा कृती का करत नाही ?

पी.एफ्.आय.च्या सक्रीय कार्यकर्त्याची पत्नी मुरगाव पालिका निवडणुकीत उमेदवार : मतदारांनी सावध रहावे !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवादाशी निगडित संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते रियाझ काद्री यांची पत्नी समीना रियाझ काद्री या मुरगाव नगरपालिकेच्या प्रभाग १० मध्ये उमेदवार आहेत. पालिका निवडणुकीत मतदारांनी सतर्कता बाळगून आतंकवादी संघटनेचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला आपले मत देऊ नये, असे आवाहन ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी ‘फेसबूक’च्या माध्यमातून केले आहे.

नजरकैद आणि जामीन यांमागील वस्तूस्थिती !

जानेवारी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षली आरोपींना नजरकैद दिल्यानंतर गदारोळ झाला होता, तो योग्यच होता. हेच सर्वोच्च न्यायालयाचा आंध्रप्रदेश सरकारविरुद्धच्या खटल्याचा निवाडा आणि मुंबई उच्च न्यायालय यांचा निवाडा यांवरून सिद्ध होते. नजरकैद ही फौजदारी निगराणी संहितेतील व्याख्येत कुठेही बसत नाही.

बंगालमधील आय.एस्.एफ्. पक्षाच्या धर्मांध कार्यकर्त्याच्या घरातून बॉम्ब जप्त !

सनातनवर बंदीची मागणी करणारे तथाकथित निधर्मीवादी आता आय.एस्.एफ्. या धर्मांधांच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत कि ‘धर्मांधांनी बॉम्ब बाळगणे’, ‘त्याचा वापर करणे योग्य आहे’, असे त्यांना वाटते ?

भारतीय मालिकांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणार्‍या तिघा अफगाणी महिलांची इस्लामिक स्टेटकडून हत्या

या तिघी तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक आणि मालिका यांचे स्थानिक भाषा दारी अन् पश्तू यांमध्ये भाषांतर करत होत्या.

काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्या हत्येसाठी आलेल्या दोघा गुंडांना देहली पोलिसांकडून अटक

हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या हत्येसाठी जिहाद्यांशी हातमिळवणी करणार्‍या राष्ट्रघातक्यांना कठोर शिक्षा करा !

हिंदूंसाठी अजूनही काश्मीर असुरक्षित !

काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील अत्यंत संवेदनशील भागात असणार्‍या कृष्णा ढाब्यावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ढाब्याच्या मालकाचा मुलगा घायाळ झाला होता. त्याचा उपचार चालू असतांना मृत्यू झाल्यावर हिंदूंमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली.

भारत शस्त्रसंधीचे पालन करील, पाकनेही तिचे पालन करावे ! – भारतीय सैन्य

गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्‍वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !

तुर्कस्तानमधील जिहादी संघटना भारताच्या विरोधात नेपाळमधील इस्लामी संस्थेच्या माध्यमातून करत आहे जिहादचा प्रसार !

जिहादी संघटना आणि आतंकवादी भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, हे भारतातील धर्मनिरेपक्ष हिंदू लक्षात घेतील तो सुदिन !

पाक ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या करड्या (ग्रे) सूचीमध्ये कायम !

पाकचे जिहादी आतंकवाद्यांना मिळणारे साहाय्य पहाता त्याला काळ्या सूचीत घालणेच योग्य ठरणार आहे !