Increased Security In Mumbai : मुंबईतील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांना साहाय्य करणारे कोण आहेत ?, हे स्पष्ट आहे. काश्मीरमधील आतंकवादाला धर्म असल्यानेच तो नष्ट होत नसून त्याला स्थानिक नागरिक साहाय्य करत आहेत, हे लक्षात घ्या !
कॅनडातील खलिस्तान समर्थक शीख आता गप्प का आहेत ?
इस्रायलने आतंकवाद्यांना त्यांच्या देशात घुसून ठार मारून स्वतःच्या देशात शांतता प्रस्थापित केली. भारत असे कधी करणार ?
जिहादी आतंकवाद्यांना ठार मारून आतंकवाद कसा संपवायचा ?, हे भारताने इस्रायलकडून शिकले पाहिजे ! भारताने ३० वर्षांपूर्वीच असे केले असते, तर भारतातील जिहादी आतंकवाद तेव्हाच नष्ट झाला असता !
संयुक्त राष्ट्रांत भारतावर टीका करणार्या पाकच्या पंतप्रधानांचे भारताने प्रत्युत्तर देत काढले वाभाडे !
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेथे त्रिस्तरीय लोकशाही व्यवस्था राबवली जात आहे. हेच पाकिस्तानला खुपत असल्याने मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी ४ मोठी आक्रमणे घडवून आणली आहेत. जम्मूतील वाढत्या आतंकवादी आक्रमणांचे तेच प्रमुख कारण आहे.
भारत इस्रायलकडून जिहादी आतंकवाद नष्ट करण्यास कधी शिकणार आणि कृती करणार ?
घुसखोर आणि आतंकवादी यांना प्रखर विरोध करण्यासाठी कृतीशील होणार्या सापाड येथील धर्मरक्षकांचे अभिनंदन ! सर्वच गावे आणि शहरे येथेही अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यास घुसखोरी आणि आतंकवाद यांना चाप बसेल !
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीकडून डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या प्रख्यात शास्त्रज्ञाची तुलना कुख्यात आतंकवाद्याशी करणे, ही बौद्धिक दिवाळखोरी नाही का ?