राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची उसगाव, फोंडा (गोवा) येथे धाड

आतंकवादी कारवायांशी निगडित संशयितांना गोवा राज्य रहाण्यासाठी सुरक्षित का वाटते ? अमली पदार्थ व्यवहाराविषयीही तेलंगाणाचे पोलीस गोव्यात येऊन मोठी कारवाई करतात. या गोष्टी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या आहेत !

पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी !

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !

अफगाणिस्तान आतंकवादाचे मुख्य केंद्र ! – संयुक्त राष्ट्रे

अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.

 काश्मीरमधील एजाज अहमद अहंगर याला भारत सरकारने घोषित केले आतंकवादी !

केंद्रीय गृह मंत्रालयाने मूळचा काश्मीरमधील असलेला एजाज अहमद अहंगर उपाख्य अबू उस्मान अल-काश्मिरी याला आतंकवादी घोषित केले आहे. काश्मिरी याचे अल् कायदाशी संबंध आहेत. तो भारतात इस्लामिक स्टेटला पुन्हा चालना देण्याच्या प्रयत्नात आहे.

अल कायदा ने इस्लामी देशों में रहनेवाले हिन्दुओं का बहिष्कार करने का आवाहन किया !

क्या इसपर हिन्दुओं को भी बहिष्कार से प्रत्युत्तर देना चाहिए ?

आतंकवाद्यांना धर्म असतो !

जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्‍या मुसलमानांना तेथे रहाणार्‍या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

(म्हणे) ‘हिंदूंना देशातून हाकला, त्यांना नोकरीवरून काढा, भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला !’

अल् कायदाचे अस्तित्व आता नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. अशा वेळी ते टिकवण्यासाठी हिंदूंच्या नावाने मुसलमानांना भडकावण्याचा प्रयत्न अल् कायदा करत आहे; मात्र इस्लामी देश आणि मुसलमान त्याला भीक घालणार नाही, हेही तितेकच खरे आहे; कारण असे करणे त्यांच्यासाठी तोट्याचेच आहे !

केरळमधील पी.एफ्.आय.चे नेते इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या संपर्कात होते !

पी.एफ्.आय.च्या अशा देशद्रोही नेत्यांवर जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

काश्मीर अविभाज्य भाग बनवण्यात भारत यशस्वी ! – अल् कायदाचा जळफळाट

अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.

बंगालमध्ये अल् कायद्याच्या जिहादी आतंकवाद्याला अटक

हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता.