कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याचीही माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते ! – संपादक

नवी देहली – जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित केल्यानंतर काश्मीरमधून एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एक लेखी उत्तरात दिली. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी हे कलम हटवण्यात आले होते.
‘After abrogation of Article 370, no Hindu has been displaced from the Valley’: Union Home Ministry in Rajya Sabhahttps://t.co/EWpfq7X9EH
— OpIndia.com (@OpIndia_com) December 8, 2021
नित्यानंद राय म्हणाले की, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार कलम ३७० हटवल्यानंतर येथे एकही दंगल झाली नाही. हे कलम रहित केल्यापासून, म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ पासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात ३६६ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले, तर ८१ सैनिक हुतात्मा झाले. त्या वेळी ९६ लोकांचा मृत्यू झाला.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले