संपादकीय : हिजबुल्लाचे काश्मीर ‘कनेक्शन’ !
बाटला हाऊस चकमक, महंमद अफझल, बुरहान वानी, इशरत जहां, कसाब आणि गाझा अन् हिजबुल्ला प्रेमी या सर्वांवर प्रेमाची फुंकर घालणारे भारतातील अन्यही मेहबूबा मुफ्ती यांच्यासारखेच राष्ट्रविरोधी आहेत.
बाटला हाऊस चकमक, महंमद अफझल, बुरहान वानी, इशरत जहां, कसाब आणि गाझा अन् हिजबुल्ला प्रेमी या सर्वांवर प्रेमाची फुंकर घालणारे भारतातील अन्यही मेहबूबा मुफ्ती यांच्यासारखेच राष्ट्रविरोधी आहेत.
साजिद, शफीक, फैयाज, इफ्तिखार, सलमान, खालिद आणि वासिया अशी ठार झालेल्यांची नावे असून ते पंजगुन येथे उभारण्यात येणार्या इमारतीसाठी मजूर म्हणून काम करत होते.
आतंकवादी नसरूल्लाच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करणार्यांवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका
आतंकवाद्यांच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायल जशी कारवाई करते, तशी भारत कधी करणार ?
‘आतंकवादाला धर्म असतो आणि बहुतेक आतंकवादी मुसलमान असतात अन् त्यांना जगभरातील धर्मांध मुसलमानांचा नेहमीच उघड आणि आतून पाठिंबा असतो’, हे पुन्हा उघड करणारी घटना !
जिहादी मानसिकता असलेल्यांना सरकार, पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसल्याचेच हे द्योतक आहे. हे तेलंगाणा सरकारला लज्जास्पद !
आता भारतानेही इस्रायलप्रमाणे धडक कारवाई करून पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवावी, पाकिस्तानचे ३ तुकडे होऊ शकतात आणि त्याचे अस्तित्वही शिल्लक राहणार नाही.
हिंदूंच्या प्रत्येक सणांवर आतंकवादाचे सावट असत; अशी स्थिती हिंदु राष्ट्रातच नसेल !
भारताने केवळ बोलू नये, तर कृतीही करून दाखवावी !
लेबनॉनच्या आतंकवाद्याची पाठराखण करणार्या मेहबूबा मुफ्ती कधीतरी भारताचे आणि काश्मीरचे हित चिंतू शकतात का ?