BrahMos Missile : भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा पहिला संच फिलिपिन्सला पाठवला !
भारतीय हवाई दलाने या क्षेपणास्त्रांसह त्याचे ‘सी-१७ ग्लोबमास्टर कार्गो३ विमान फिलिपिन्सला पाठवले आहे.
भारतीय हवाई दलाने या क्षेपणास्त्रांसह त्याचे ‘सी-१७ ग्लोबमास्टर कार्गो३ विमान फिलिपिन्सला पाठवले आहे.
वायूदल हे राष्ट्रीय क्षमतेचे प्रतीक, शांतता आणि सहकार्याचे साधन म्हणून काम करील. भविष्यातील युद्धे अधिक प्राणघातक असतील आणि साहजिकच प्रसारमाध्यमांच्या तीक्ष्ण दृष्टीसमोर हे सर्व घडेल.
बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा ! रशिया, अमेरिका आणि चीन यांनंतर स्वबळावर असे करणारा भारत हा चौथा देश असणार आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या १० वर्षांत भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी लक्षणीयरित्या बळकट झाली आहे.
कारगिल समुद्रसपाटीपासून ८ सहस्र ८०० फूट उंचीवर आहे. येथे डोंगरांच्या मध्ये अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात विमान उतरवणे, ही कठीण गोष्ट मानली जाते !
पाकची आर्थिक स्थिती आधीच अत्यंत खालावली आहे, त्यात चीनकडून झालेल्या या फसवणुकीने आणखीच भर घातली आहे ! चीनच्या नादी लागल्यावर दुसरे काय होणार ?
तेलंगाणाच्या दिंडीगुल येथे भारतीय वायूदलाचे प्रशिक्षण देणारे विमान कोसळून झालेल्या अपघातात प्रशिक्षक वैमानिक, तर दुसरा शिकाऊ वैमानिक यांचा मृत्यू झाला. गेल्या ८ महिन्यांतील वायुदलाच्या हा तिसरा विमान अपघात आहे.
गेल्या ८ महिन्यांतील वायूदलाचा हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रशिक्षणार्थी विमान ‘किरण’ला अपघात झाला होता. मे महिन्यात ‘मिग-२१’ विमान कोसळून ३ वैमानिकांचा मृत्यू झाला होता.
१२ सैनिकही ठार झाले !
पाकने लपवली होती माहिती !