Jagadguru Narendracharyaji maharaj : महायुतीचा विजय ‘लाडकी बहीण योजने’मुळे नव्हे, तर साधू-संतांमुळे ! – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज
मुसलमान समाज हिंदूंना संपवण्यासाठी हिरवे झेंडे घेऊन उभा रहात असेल, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. संतांनी जागृत झाले पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यातून विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलेले दिसले.