आगामी महायुद्ध अन् पूर यांच्याविषयी द्यावयाच्या स्वयंसूचनांची उदाहरणे  

आगामी महायुद्ध अन् पूर यांच्याविषयी द्यावयाच्या स्वयंसूचनांची उदाहरणे  

ज्या वेळी माझ्या मनात ‘पुढील पावसाळ्यात नदीला पूर येईल आणि माझे अन् माझ्या कुटुंबियांचे प्राण संकटात येतील’, असे भीतीचे विचार येतील, त्या वेळी ‘अन्न, औषधे इत्यादींचा पुरेसा साठा मी घरात आधीच करून ठेवलेला आहे…

पुराची माहिती मिळण्यासाठी २ विशेष ड्रोन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे

पुराची माहिती मिळण्यासाठी २ विशेष ड्रोन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे

कोल्हापूर जिल्ह्यात येणार्‍या पुराची नेमकी माहिती कळावी, यांसाठी अत्याधुनिक असे २ ड्रोन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास प्राप्त झाले आहेत. यातील एक हवेतून उडणारा आहे, तर दुसरा पाण्याखाली जाऊन तेथील माहिती गोळा करणार आहे.

पुन्हा सत्तेवर आल्यास आसाममधून २४ घंट्यांत ‘मियां मुसलमानां’ना’ बाहेर काढण्याचा कायदा आणू – Himanta Biswa Sarma

पुन्हा सत्तेवर आल्यास आसाममधून २४ घंट्यांत ‘मियां मुसलमानां’ना’ बाहेर काढण्याचा कायदा आणू – Himanta Biswa Sarma

पुढील ५ वर्षांत आम्ही बांगलादेशी मियाँची कंबर मोडू, असे आश्वासन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिले.

Pakistan Expired Relief Material : पाकिस्तानकडून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला कालबाह्य साहित्याचा पुरवठा !

Pakistan Expired Relief Material : पाकिस्तानकडून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला कालबाह्य साहित्याचा पुरवठा !

पाकिस्तान स्वतःच भिकेला लागला आहे, तरी तो जगासमोर केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी अन्य देशांना साहाय्य करत असल्याचा आव आणतो, हेच यावरून दिसून येते !

भारताचे जलसंकट : हवामान पालटांशी सुसंगत धोरणे हाच उपाय !

भारताचे जलसंकट : हवामान पालटांशी सुसंगत धोरणे हाच उपाय !

पाण्याचे संकट किती मोठे आहे, हे आकडेवारीतून दिसून येते. वर्ष २०२१ मध्ये भारतात प्रत्येक व्यक्तीला साधारण १,४८६ घनमीटर पाणी उपलब्ध होते. वर्ष २०३१ पर्यंत ही मात्रा न्यून होऊन केवळ १३६७ घनमीटरवर जाण्याचे अनुमान आहे.

लातुरात पुन्हा पूर परिस्थिती !

लातुरात पुन्हा पूर परिस्थिती !

जिल्ह्यात पुन्हा पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. २८ ऑक्टोबरला सकाळपासून सतत पाऊस कोसळल्यामुळे लातूर जिल्ह्यातील नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात पाणी आले असून धरणांतून विसर्ग चालू आहे. रेणापूर प्रकल्प (रेणा नदी) मध्ये दिवसाकाठी ४ दरवाजे उघडण्यात आले असून अनुमाने ४,९८७.५३ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा साहाय्याचा हात !

पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा साहाय्याचा हात !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत कळंब तालुक्यातील हळदगाव येथे १४० पूरग्रस्त कुटुंबांना ‘शिधा’ वाटप करण्यात आले.

पूरग्रस्तांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे भरीव साहाय्य ! 

पूरग्रस्तांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे भरीव साहाय्य ! 

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठे साहाय्य करण्यात आले आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी

‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’चा पुढाकार पूरग्रस्तांसाठी ५ सहस्र शिधा संच आणि साड्यांचे वाटप

‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’चा पुढाकार पूरग्रस्तांसाठी ५ सहस्र शिधा संच आणि साड्यांचे वाटप

‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट’ यांच्या वतीने जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ५० लाख रुपये किमतीच्या ५ सहस्र

सातारा जिल्ह्यात ‘गाव तिथे हवामान केंद्र’ !

सातारा जिल्ह्यात ‘गाव तिथे हवामान केंद्र’ !

येथे ‘गाव तिथे हवामान केंद्र’ उभारण्यात येणार आहे, यापूर्वी १०२ गावांत स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी झाली आहे. १ सहस्र ४९७ पैकी १ सहस्र २१ गावांत ही स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात येणार आहे,