पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
१२ जुलै १९६१ या दिवशी पानशेत धरणफुटीला ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पुरामुळे बाधित झालेल्या अनेक वसाहती आणि मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.
१२ जुलै १९६१ या दिवशी पानशेत धरणफुटीला ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पुरामुळे बाधित झालेल्या अनेक वसाहती आणि मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.
१ जुलैला मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात २ चारचाकी आणि ३ दुचाकी वाहून गेल्या होत्या. आता पाणी ओसरल्यानंतर शोधमोहीम चालू करण्यात आली.
पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ३ सहस्र गॅस सिलिंडर वाहून गेले. परिसरातील गोदाम आणि साठवण केंद्रांमध्ये हे सिलिंडर होते.
जिल्ह्यात मागील ४८ घंट्यांपासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस होत असल्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये २२ सहस्र ८८० क्युसेक विसर्ग वाढवल्यामुळे पुण्यातील एकतानगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ (मध्यम) आणि ‘रेड अलर्ट’ दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतीवृष्टी काळात करावयाच्या तात्काळ उपाययोजना आणि आपत्ती व्यवस्थापनाविषयी व्यापक आदेश दिले आहेत.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात ७ जुलैला पहाटे ३ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला. निज ज्येष्ठ कृष्ण सप्तमी अर्थात् कालाष्टमीला झालेल्या या सोहळ्याची परिसरातील राज्यभरातून आलेले शेकडो भक्तगण वाट पहात होते.
महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. पूरस्थितीमुळे आळंदीतील वाहतूक ठप्प झाली असून पुलाचे कठडे, विजेचे खांब आणि सोहळ्यासाठी आणलेली फिरती शौचालये वाहून गेली आहेत.
६ जुलै या दिवशी अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाटमाथा परिसराला मोठ्या प्रमाणात बसला.
ज्या वेळी माझ्या मनात ‘पुढील पावसाळ्यात नदीला पूर येईल आणि माझे अन् माझ्या कुटुंबियांचे प्राण संकटात येतील’, असे भीतीचे विचार येतील, त्या वेळी ‘अन्न, औषधे इत्यादींचा पुरेसा साठा मी घरात आधीच करून ठेवलेला आहे…