युक्रेनमध्ये युद्धातील आक्रमणात फोडण्यात आलेल्या धरणामुळे निर्माण झाली पूरस्थिती !

३० हून अधिक गावे आणि शहरे येथे पूरस्थिती !
रशियाच्या सैन्याच्या विरोधात पुरलेले भूसुरूंगामुळे बचाव कार्यात अडथळा !

मान्‍सूनपूर्व कामांत हलगर्जीपणा झाल्‍यास आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी

मान्‍सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्‍यात आली, त्‍या वेळी ते बोलत होते.

गोव्यातील वन क्षेत्राला लागलेल्या आगींमुळे पावसात पूर येण्याची शक्यता ! – तज्ञांचे मत

पावसाळ्यात वनांमधून जळलेल्या झाडांचे अवशेष आणि राख नद्यांमध्ये वाहून येणार ! नद्यांमध्ये अगोदरच गाळ साचलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथून मातीचा भराव नद्यांमध्ये आल्यास समस्येत वाढ होणार आहे !

भविष्यात जगात भेडसवणार्‍या तीव्र पाणीटंचाईचा भारताला फटका बसणार !

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !

वनक्षेत्र पुन्हा बहरण्यासाठी ५० हून अधिक वर्षांचा कालावधी लागेल ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर

गोव्यात ५ ते १४ मार्च या कालावधीत आगीच्या एकूण सुमारे ७२ घटना घडल्या ! म्हादई अभयारण्यात साट्रे येथे लागलेली आग पुढे अभयारण्यातील अन्य भाग आणि जवळच्या परिसरात पसरून सहस्रो वर्षांची जैवविविधता काही क्षणांत भक्ष्यस्थानी पडली.

सिंधुदुर्ग : कुडाळ रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता आणि पूल यांची उंची वाढवण्यासाठी ३ कोटी निधी संमत

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अर्थसंकल्पात यासाठी ३ कोटी रुपये निधी संमत झाला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

रत्नागिरी : लाल आणि निळ्या पूररेषेवर ८ दिवसांत बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रहित करण्याची मागणी केली जात आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये वादळामुळे आलेल्या पुरामुळे १९ जणांचा मृत्यू !

कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर कार्यालयातील आपत्कालीन सेवा संचालकांनी सांगितले की, हे वादळ राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे वादळ होते.

जलपायगुडी येथे दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन चालू असतांना पूर आल्याने १० जणांचा मृत्यू

अजून काही जण बेपत्ता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

पूर आणि माणूसकी !

पाकमधील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईल; मात्र या काळात धर्मांधांच्या पाशवी वागणुकीमुळे हिंदूंच्या मनावर झालेल्या जखमांचे काय ? ‘माणूसकीशून्य आणि अत्याचारी धर्मांधांना संकटकाळात साहाय्य करायचे का ?’, हे हिंदूंनी आता ठरवायला हवे !