युक्रेनमध्ये युद्धातील आक्रमणात फोडण्यात आलेल्या धरणामुळे निर्माण झाली पूरस्थिती !
३० हून अधिक गावे आणि शहरे येथे पूरस्थिती !
रशियाच्या सैन्याच्या विरोधात पुरलेले भूसुरूंगामुळे बचाव कार्यात अडथळा !
३० हून अधिक गावे आणि शहरे येथे पूरस्थिती !
रशियाच्या सैन्याच्या विरोधात पुरलेले भूसुरूंगामुळे बचाव कार्यात अडथळा !
मान्सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.
पावसाळ्यात वनांमधून जळलेल्या झाडांचे अवशेष आणि राख नद्यांमध्ये वाहून येणार ! नद्यांमध्ये अगोदरच गाळ साचलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथून मातीचा भराव नद्यांमध्ये आल्यास समस्येत वाढ होणार आहे !
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !
गोव्यात ५ ते १४ मार्च या कालावधीत आगीच्या एकूण सुमारे ७२ घटना घडल्या ! म्हादई अभयारण्यात साट्रे येथे लागलेली आग पुढे अभयारण्यातील अन्य भाग आणि जवळच्या परिसरात पसरून सहस्रो वर्षांची जैवविविधता काही क्षणांत भक्ष्यस्थानी पडली.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अर्थसंकल्पात यासाठी ३ कोटी रुपये निधी संमत झाला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रहित करण्याची मागणी केली जात आहे.
कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर कार्यालयातील आपत्कालीन सेवा संचालकांनी सांगितले की, हे वादळ राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे वादळ होते.
अजून काही जण बेपत्ता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
पाकमधील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईल; मात्र या काळात धर्मांधांच्या पाशवी वागणुकीमुळे हिंदूंच्या मनावर झालेल्या जखमांचे काय ? ‘माणूसकीशून्य आणि अत्याचारी धर्मांधांना संकटकाळात साहाय्य करायचे का ?’, हे हिंदूंनी आता ठरवायला हवे !