संपादकीय : बुडलेली दुबई !
निसर्ग पूरक होण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्माचरणासाठी साधना करणे आवश्यक ठरते !
निसर्ग पूरक होण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्माचरणासाठी साधना करणे आवश्यक ठरते !
पावसामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमानांचा मार्ग पालटण्यात आला आहे. प्रशासनाने शाळांना सुटी दिली आहे, तर नागरिकांना आवश्यक असेल, तरच बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील ३३ आणि पाकिस्तानमधील २४ जणांचा समावेश आहे.
पूरसदृश परिस्थिती पहाता या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आपत्ती निवारण दलाचे २५० सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या चक्रीवादळामुळे पालटलेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह काही जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चेन्नई शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती
विमानतळावरील विमान वाहतूक बंद
चक्रीवादळामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पूरपरिस्थिती कायम !
७ सहस्र लोक अडकले, साहाय्यता कार्य चालू !
सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.
गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.