घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने फूट पाडणारी विधाने टाळावीत ! – मद्रास उच्च न्यायालय
न्यायालयांनी फटकारण्यासह अशांना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना वचक बसेल, असेच हिंदूंना वाटते !
न्यायालयांनी फटकारण्यासह अशांना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना वचक बसेल, असेच हिंदूंना वाटते !
स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्या या घटनात्मक अधिकारामुळे उद्या फ्रान्सची अधोगती व्हायला लागल्यास आश्चर्य वाटू नये !
भारतात प्रतिदिन रेल्वेने प्रवास करणार्यांची सरासरी संख्या अनुमाने १.८५ कोटी आहे. त्यांपैकी ८.५७ लाख लोक वातानुकूलित डब्यांतून प्रवास करतात. त्यांच्यासाठी रेल्वेकडून चादर आणि ब्लँकेट आणि काही वेळा टॉवेल दिले जातात.
धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !
अबुधाबी येथे गेल्याच महिन्यात उद्घाटन झालेले स्वामीनारायण मंदिर १ मार्च या दिवशी सर्वांसाठी खुले करण्यात आले. हे मंदिर सर्वांसाठी उघडल्यानंतर पहिल्या रविवारी, म्हणजे ३ मार्चला तब्बल ६५ सहस्र लोकांनी मंदिरात भावपूर्ण दर्शन घेतले.
महापालिकेच्या कारवाईचा फज्जा ! वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशी विश्वनाथ मंदिराच्या २ किलोमीटर परिघात मांस आणि दारू यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती; मात्र ही मोहीम कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. महापालिका क्षेत्रात येणार्या बेनियाबाग, नैसडक आणि दालमंडी या ठिकाणी साधारण १०० हून अधिक मांसविक्री करणार्या करणार्या दुकानांनी समोर हिरवा पडदा लावून त्याच्या … Read more
आजच्या पिढीला धर्मशिक्षण नसल्यामुळेच मुळात ती तिच्या आई-वडिलांवर अन्याय-अत्याचार करत आहे. श्रावणबाळ आणि पुंडलिक यांसारख्याच्या भारतासाठी हे लांच्छनास्पदच !
मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.
योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे खेडोपाडी रहात असलेल्या अल्पसंख्य ब्राह्मण कुटुंबांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सावंत यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.
योगेश सावंत या व्यक्तीने ‘ब्राह्मणांना काही मिनिटांत संपवू’, असे प्रक्षोभक व्यक्तव्य केल्या प्रकरणी जळगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने ‘ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्या व्यक्तीला अटक करा !’ असे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.