कोथरूडमध्ये (पुणे) युवकास मारहाण प्रकरणी गुंड गजानन मारणेसह साथीदारांवर गुन्हा नोंद !
कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतून दुचाकी घेऊन जाणार्या संगणक अभियंता देवेंद्र जोग या युवकाला मारहाण करण्यात आली होती.
कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतून दुचाकी घेऊन जाणार्या संगणक अभियंता देवेंद्र जोग या युवकाला मारहाण करण्यात आली होती.
शिकण्याच्या वयात मुले बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करतात, हे संतापजनक आहे. हे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेल्याचे द्योतक आहे. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर राजधानी देहलीमध्ये मोगल आक्रमकांच्या नावाचे रस्ते असणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतांना असे असू नये, अशीच हिंदूंना वाटते ! सरकारने तात्काळ ही नावे पालटली पाहिजेत !
श्रीनगर येथील न्यायालयाने जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्याचा आदेश दिला आहे. महंमद पैगंबर आणि इस्लाम धर्म यांवर केलेल्या कथित वादग्रस्त टिपणीवरून न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आम्ही अल्पसंख्य समुदायासाठी काही तरी करतो’, हे दाखवण्यासाठी पाकिस्तान नाटक करत आहे, हेच यातून दिसून येते. आजही तेथे हिंदूंची असंख्य मंदिरे पाडली जात आहेत, त्याचे काय ?
ताजिकिस्तनासारखा इस्लामी देश हिजाब, दाढी यांसारख्या गोष्टींना प्रोत्साहन न देता स्थानिक परंपरेला महत्त्व देतात. भारतातील मुसलमान मात्र भारतीय परंपरा न अंगीकारता अरबी परंपरा पालन करण्याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक !
महाराष्ट्र सायबर सेलने ४ विकिपीडिया संपादकांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह लिखाण न काढल्याचा आरोप. सायबर सेलने यापूर्वी अमेरिकास्थित विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून वादग्रस्त लिखाण काढण्याची मागणी केली होती
२१ फेब्रुवारीच्या रात्री महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बेंगळुरू-मुंबईच्या चालकाला बसमधून खाली उतरवून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून अचानक तोंडाला काळे फासले, तसेच एस्.टी.लाही काळे फासले.
भारताने इस्रायली यंत्रणांना यावरून जाब विचारला पाहिजे. तरच तेथील आस्थापने भारतियांचा अपलाभ उठवणार नाहीत, हे लक्षात घ्या !
मुसलमान समाज हिंदूंना संपवण्यासाठी हिरवे झेंडे घेऊन उभा रहात असेल, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. संतांनी जागृत झाले पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यातून विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलेले दिसले.