‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न ! – कॅप्टन आशिष दामले
‘यापुढे शेतीमध्ये आधुनिक व्यवस्थापन आणावे लागेल. रसायनमुक्त शेतीसाठी प्रयत्न करावे लागतील. उत्पादनाचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’’ श्री. गोविंदराव कुलकर्णी म्हणाले, ‘‘ब्राह्मण समाजाने एकत्रित येऊन काम केले पाहिजे. ब्राह्मणत्वाचे पालन केल्यास त्यांना काहीच अवघड नाही.’’