(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
हिंदु धर्माला ‘डेंग्यू, मलेरिया’ म्हणत त्याला नष्ट करण्याचे आवाहन करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांनी कधी मंदिरांना एक पैसा तरी दान केला आहे का ?
हिंदु धर्माला ‘डेंग्यू, मलेरिया’ म्हणत त्याला नष्ट करण्याचे आवाहन करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांनी कधी मंदिरांना एक पैसा तरी दान केला आहे का ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणीविषयी काँग्रेसकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न सवंग लोकप्रियतेसाठी नव्हेत ना ?
दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास का केला जात आहे ?
‘लहान तोंडी मोठा घास’, या म्हणीला शोभणार्या प्रियंक खरगे यांच्याविषयी कर्नाटकमधील जनतेला बरीच माहिती आहे, तरी कर्नाटकच्या बाहेरील लोकांना त्यांच्या महानतेविषयी (?) तोंडओळख करण्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न…
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची श्रद्धा, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांवर आघात होत असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
अशा गोष्टींमध्ये स्वत:ची बुद्धी वापरत बसण्यापेक्षा यतींद्र सिद्धरामय्या यांनी ते स्वत: हिंदू असूनही हिंदुद्वेष्ट्यांप्रमाणे का वागतात ?, काँग्रेससारख्या हिंदुद्वेषी पक्षाचे ते नेते का आहेत ?, याविषयी त्यांनी आधी जनतेला सांगावे !
आज देश केवळ राजकीय संघर्षाला तोंड देत नसून एका मोठ्या कथानकांच्या युद्धाला (‘नॅरेटिव्ह वॉर’ला), मानसिक प्रभावाच्या युद्धाला (‘सायकॉलॉजिकल वॉर’ला) आणि माहितीच्या गैरवापरातून समाजमन नियंत्रित करण्याच्या जागतिक मोहिमेला तोंड देत आहे.
उजव्या विचारसरणीच्या ‘स्विस पीपल्स पार्टी’पुरस्कृत या प्रस्तावाच्या विरोधात ५५ टक्के मतदारांनी मतदान केल्याने तो फेटाळण्यात आला.
‘काहीही झाले, तरी अमेरिकेशी तह करू नका’, अशी मागणी आंदोलकांनी केली असून त्यांनी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष महंमद बागेर गालिबाफ यांच्यावर टीका केली आहे.
विदेशातील स्वच्छतेचे कौतुक करणारे भारतातील नागरिक हे लक्षात घेत नाहीत की, तेथील स्वच्छता ही केवळ तेथील प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नाही, तर नागरिक स्वतःही तेवढेच शिस्तबद्ध आणि सतर्क असतात. भारतातील नागरिकांना शिस्त लागेल, तेव्हाच येथील कचरा समस्या सुटेल !