संपादकीय : तमिळनाडूला ‘विजय’ नको !
निवडणुकीत राष्ट्रविघातक मानसिकता जोपासणार्या राजकीय पक्षांचे अस्तित्व संपवण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !
निवडणुकीत राष्ट्रविघातक मानसिकता जोपासणार्या राजकीय पक्षांचे अस्तित्व संपवण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !
सीएए कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. याचिकेद्वारे कायद्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
आतंकवादाला खतपाणी घालणार्या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !
ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी स्वित्झर्लंड येथून युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी पांढरा ध्वज उंचावण्याचे धैर्य दाखवण्याचा सल्ला दिला होता. युक्रेनने मात्र पोप यांच्या या सल्ल्याला केराची टोपली दाखवली आहे.
भारतात याहून विचित्र परिस्थिती असून येथे अवैधपणे घुसलेल्यांना नागरिकत्व बहाल केले जाते, रहाण्यास सुरक्षित आश्रयस्थान मिळते आणि नोकर्याही दिल्या जातात. दुसरीकडे वैधपणे स्थलांतर करण्याची मागणी करणार्यांचे हालहाल होतात !
दुर्गप्रेमींनी पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्याकडे याविषयी तक्रार करूनही त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ! ‘पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांची मुसलमानांना फूस असेल’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
आर्थिक दिवाळे वाजलेल्या देशाच्या जनतेने केलेल्या अशा वक्तव्यांकडे कोण लक्ष देणार ? अन्य देशांकड भीक मागणार्या पाकिस्तानच्या जनतेने आधी स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि मग भारताला दरडावून दाखवावे !
नक्षली आणि देशविरोधी कारवाया यांप्रकरणी अटकेत असलेला शहरी नक्षलवादी, तसेच देहली विद्यापिठातील प्राध्यापक जी.एन्. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निर्दोष मुक्त केले.
सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना कठोर शिक्षा करावी, अशी सनातन धर्मियांची मागणी आहे !
बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारच्या विरोधात ठाणे आणि कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने १ मार्चला निदर्शने करण्यात आली. महिलांवर अत्याचार करणार्या शाहनवाज शेख याला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.