Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेला ३ जुलैपासून प्रारंभ !
यात्रेसाठीची नोंदणी १५ एप्रिलपासून चालू होईल. यंदा ही यात्रा २८ ऑगस्टपर्यंत असेल, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली.
यात्रेसाठीची नोंदणी १५ एप्रिलपासून चालू होईल. यंदा ही यात्रा २८ ऑगस्टपर्यंत असेल, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली.
येथे ढगफुटीसारख्या घटनांमुळे ८०० कोटी रुपयांहून अधिकच्या सरकारी आणि खासगी मालमत्तेची हानी झाली आहे.
हिंदूंच्या देशात हिंदूंची धार्मिक यात्रा सैन्याच्या सुरक्षेत अनेक वर्षे करावी लागणे, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !
हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला चमू २ जुलैला जम्मूहून मार्गस्थ झाला. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर यात्रेला प्रारंभ झाला.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात सैनिकांनी एकेरी लढा देत त्यांचे ११८ तळ उद्ध्वस्त केले होते. असे असतांना त्यांना अशा प्रकारे कृतघ्नतेची वागणूक देणार्या रेल्वे विभागातील संबंधित अधिकार्यांना निलंबित केले पाहिजे !
हा कालावधी ३८ दिवसांचा असेल. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या बैठकीत यात्रेचा दिनांक अधिकृतपणे घोषित करण्यात आला.
पर्यावरणाची हानी केवळ हिंदूंच्या सणांच्या किंवा यात्रेच्या संदर्भातच होत असल्याची ओरड नेहमी कशी होते ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कुणी पर्यावरणाची हानीचा प्रश्न उपस्थित करत नाही?
‘छडी मुबारक’ म्हणचे एक चांदीची पवित्र काठी आहे. तिला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. ही एक धार्मिक परंपरा आहे. या काठीमध्ये भगवान शिवाची अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते.
एकूण १० दिवसांच्या या यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी करावी लागते. यंदा मिरज येथून जे भाविक यात्रेसाठी रवाना झाले, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे उपस्थित होत्या.’’
पहलगाम मार्गे यात्रा करतांना पहलगाम, शेषनाग आणि पंचतर्णी येथे मुक्काम करावा लागतो. यातील प्रत्येक ठिकाणी श्राईन बोर्डाकडून ‘बेस कँप’ (छावणी) उभारलेले आहेत.