अमरनाथ यात्रेच्या नोंदणीला प्रारंभ
अमरनाथ यात्रेसाठी १७ एप्रिलपासून नोंदणीस प्रारंभ झाला आहे. १३ ते ७० या वयोगटातील लोक नोंदणी करू शकतात.
अमरनाथ यात्रेसाठी १७ एप्रिलपासून नोंदणीस प्रारंभ झाला आहे. १३ ते ७० या वयोगटातील लोक नोंदणी करू शकतात.
या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत
जनहिताची कामे पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षे लावणारे सुस्त प्रशासन यातून काही बोध घेईल का ?
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली आणि अत्यंत खडतर असलेली अमरनाथ यात्रा सांगलीतून गेली १३ वर्षे चालू असून यंदा हे यात्रेचे १४ वे वर्ष आहे.
ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.
भगवान शिवाने देवी पार्वतीला या गुहेमध्ये अमरत्वाचा मंत्र दिला होता, हे या गुहेचे महत्त्व आहे. साक्षात् भगवान शिवाचे या गुहेमध्ये अस्तित्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम २६ प्रमाणे भारत सरकारला सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांना अधिग्रहित करण्याचे अधिकार असतांना आजवर केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत.
प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !
हिंदूंच्या विरोधात होणार्या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची हॉटेल्स का आहेत ?’ असा प्रश्न उपस्थित होतो !