बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील अनधिकृत मशीद हटवण्यासाठी सकल हिंदु समाजाची निवेदनाद्वारे मागणी !

भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.

Oppose To Maharana Pratap Statue : मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास मुसलमान संघटनेचा विरोध

हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने सरकार मुसलमानांच्या मतांसाठी पुतळा दुसर्‍या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या !

ड्रोनद्वारे मिळालेल्या माहितीद्वारे मासेमारांवर  केली जाणारी कारवाई अन्यायकारक !

रत्नागिरीमध्ये १० वाव अंतराच्या पुढील भागात समुद्रात मासेमारी करण्याचा नियम आहे. हा येथील मासेमारांवर अन्याय आहे.

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर गुन्हा नोंदवावा !

हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ म्हणणार्‍यांवर पोलीस कारवाई करणार कि आंदोलनाची वाट पहाणार ?

महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करावा !

अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

देवस्थानांच्या भूमी हडपल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

महाराष्ट्रातील देवस्थानांच्या शेतभूमींवर भूमाफियांचा डोळा असून अनेक ठिकाणी भूमी हडपण्याचे गंभीर प्रकार घडले आहेत.

‘खान्देश’चे नाव ‘कान्हादेश’ करा !

‘खान्देशा’चे खरे नाव ‘कान्हादेश’ आहे, असा उल्लेख महाराष्ट्र सरकारच्या गॅजेटमध्ये आहे. याविषयीचे पुरावे इतिहासात सापडतात. त्याला पौराणिक संदर्भसुद्धा आहेत. यामुळे खान्देश हे नाव पालटून ‘कान्हादेश’ असे करावे, अशी मागणी खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

PUNE Hindutva Rally : शेवटच्या बांगलादेशी घुसखोराला हाकलेपर्यंत आंदोलन चालू रहाणार !  – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !

महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका येथे ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवा !

महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका येथे ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवा, अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना पाठवण्यात आले.

महापुरुषांचा अपमान करणार्‍यांची जीभ किंवा हात छाटण्याचा कायदा करा ! – शिवप्रेमींची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी मागणी करावी लागणे संतापजनक आहे !