दयनीय स्थितीतील बसगाड्या भंगारात देऊन जिल्ह्याला १५० नवीन एस्.टी. बस द्याव्यात ! – माजी आमदार नितीन शिंदे
अशी मागणी का करावी लागते ?
अशी मागणी का करावी लागते ?
२५ वर्षे नाशिक महानगरपालिका प्रशासन झोपले होते का ? कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्यांवरही कठोर कारवाई करा !
खडवली (तालुका कल्याण) येथे शंभुदुर्ग संघटनेची आंदोलनात मागणी
येथे भटक्या जाती-जमातीचे लोक रहातात. त्यामुळे वन विभागाच्या हद्दीतील १२५ कुटुंबियांना बेघर होण्याची भीती आहे.
औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात करावी लागणे, हे दुर्दैवी !
पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.
भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.
हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने सरकार मुसलमानांच्या मतांसाठी पुतळा दुसर्या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या !
रत्नागिरीमध्ये १० वाव अंतराच्या पुढील भागात समुद्रात मासेमारी करण्याचा नियम आहे. हा येथील मासेमारांवर अन्याय आहे.
हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ म्हणणार्यांवर पोलीस कारवाई करणार कि आंदोलनाची वाट पहाणार ?