महापुरुषांचा अपमान करणार्यांची जीभ किंवा हात छाटण्याचा कायदा करा ! – शिवप्रेमींची मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी मागणी करावी लागणे संतापजनक आहे !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी मागणी करावी लागणे संतापजनक आहे !
हिंदु पालकांनो, ख्रिस्ती शाळांचे खरे स्वरूप जाणून शाळेत होत असलेल्या धर्मांतरास विरोध करा आिण आपली भावी पिढी ‘हिंदु’ म्हणून रहाण्यासाठी आतापासूनच स्वतःच्या मुलांना धर्मशिक्षण द्या !
खारघर प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि इज्तिमाची चौकशी करावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिले आहे.
महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग (भूमी प्रतिबंध) कायदा’ आणण्यासाठी अध्यादेश काढावा, तसेच भूमी हडपण्याविरोधी विशेष पथकांची नेमणूक करावी, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
राज्यात औरंगजेबाचे भित्तीपत्रक, बॅनर लावणे किंवा झळकावणे आदी सर्वांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देऊन करण्यात आली.
या संदर्भात कायदेशीर आणि धार्मिक गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात होण्यासाठी, तसेच परिसरातील युवा पिढीसमोर प्रेरणास्थान निर्माण होण्यासाठी हुपरी येथील सूर्यतलाव येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास अनुमती देण्यात यावी
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्काळ चालू करा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशाळगडावर १५७ अतिक्रमणे असून ९० अतिक्रमणे प्रशासनाने तोडली आहेत
न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता त्याची कार्यवाहीही न करणार्या कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
प्रशासनाने बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते यांनी जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांना निवेदनाद्वारे केली. या संदर्भात आंदोलन करण्याची चेतावणीही या निवेदनात देण्यात आली आहे.