Britain Murder Case : ब्रिटनमध्ये वाहनचालकाच्या हत्येच्या प्रकरणी भारतीय वंशाच्या ४ जणांना जन्मठेपेची शिक्षा

अन्य एका आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

China Tesla India Investment : (म्हणे) ‘भारत हे ‘टेस्ला’साठी गुंतवणूक करण्याचे योग्य ठिकाण नाही !’ – चीनच्या विश्‍लेषकाचे विधान

टेस्लासारखे आस्थापन चीनऐवजी भारतात गुंतवणूक करत आहे, यावरून चीनविषयी या आस्थापनाला विश्‍वास नाही, हेच स्पष्ट होते. यामुळे चीनला मिरच्या झोंबणार, यात काय विशेष ?

Myanmar Sittwe : म्यानमारमध्ये परिस्थिती बिघडत चालल्याने भारताने सिटवे येथील दूतावासातील कर्मचार्‍यांना हालवले !

३ भारतीय तरुणांचे झाले आहे अपहरण !

UN Slam Pakistan : पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण आणि सक्तीचे विवाह खपवून घेतले जाणार नाही !  

संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला सुनावले !

India Bangladesh Land Swap : भारताने करारानंतर ५० वर्षांनंतर बांगलादेशाला दिली ५६ एकर भूमी आणि मिळवली १४ एकर भूमी !

भारताकडून सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेशकडून बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात ध्वज बैठकीत भूमींची देवाणघेवाण झाली.

Pakistan Dangerous To Travel : ब्रिटनने पाकिस्तानला प्रवासासाठी अतिशय धोकादायक असलेल्या देशांच्या सूचीमध्ये समाविष्ट केले !

रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, सुदान, लेबनॉन, बेलारूस आणि पॅलेस्टाईन या देशांत न जाण्यास सांगितले आहे.

Pakistan Hindu Temple Demolished : पाकिस्तानमध्ये वर्ष १९४७ पासून बंद असलेले हिंदु मंदिर व्यापारी संकुलासाठी पाडले !

भारतात श्रीराममंदिर पाडून बांधलेला बाबरी ढाचा पाडल्यावर आकांडतांडव करणारे आता गप्प का ?

घटस्फोट घेण्याला ‘डायवोर्स रिंग’तून मिळाले ओंगळवाणे रूप !

आत्मसन्मानाच्या नि अहंकाराच्या पोटी आजची तरुण आणि मध्यमवयीन पिढी यांच्यात अशा गोष्टींचा शिरकाव झाला आहे. कुटुंब आणि त्यान्वये समाजव्यवस्था मोडकळीस आणण्याचे हे संकेत असून यातून भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे ?, याचा थोडातरी अंदाज यातून येऊ शकेल !

चीनकडून नेपाळच्या भूमीवर सातत्याने होत आहे अतिक्रमण !

नेपाळचे शासनकर्ते आणि राजकारणी चीनचे बटिक बनले असले, तरी नेपाळी हिंदू जनतेने याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘चीन-भारत संबंध शांतता आणि विकास यांसाठी अनुकूल !’ – माओ निंग, प्रवक्ते, चीन

चीनचा भारतासमवेतचा इतिहास पहाता तो विश्‍वासघातकीच असल्याचे दिसतो. त्यामुळे भारत चीनसमवेत कधीही सकारात्मक विचार करून गाफील राहू शकत नाही !