Azerbaijan Threatens India : (म्हणे) ‘आम्ही शांत बसू शकत नाही !’ – पाकचा मित्र अझरबैजान याची धमकी
अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’, असे भारताने अझरबैजान या इस्लामी देशाला सुनावले पाहिजे !
अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’, असे भारताने अझरबैजान या इस्लामी देशाला सुनावले पाहिजे !
एकाएकी अशा प्रकारे आरोप होऊ लागणे, यामागे भारतविरोधी धोरण असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. ५२७ भारतीय उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असते, तर भारतात कर्करोग्यांची रीघच लागली असती !
पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील विशेष राजदूत आसिफ दुर्रानी यांचे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासाठी अविश्वसनीय कार्य करत आहेत. मोदी यांना भारतातील प्रसारमाध्यमे विरोध करत असतांनाही त्यांनी ४० कोटी भारतियांना दारिद्य्रातून बाहेर काढण्याचे महत्कार्य केले आहे.
श्रीलंका सरकार श्रीलंकेतील रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार आहे. ‘रामायण ट्रेल’ नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि न्यासाचे पदाधिकारी यांनी नुकतेच ‘रामायण ट्रेल’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.
भारताच्या आंतरिक सूत्रांमध्ये नाक खुपसणार्या अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारताने सातत्याने मानवाधिकारांचे हनन करणार्या अमेरिकेचा खरा चहरा उघड करणारे अहवाल नित्य प्रसारित केले पाहिजेत !
या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
मलेशियामध्ये सैन्यदलाच्या २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मलेशियामध्ये ‘रॉयल मलेशियन नेव्ही’चा वार्षिक कार्यक्रम होता.
इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धसदृश स्थिती असतांना इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांचे भव्य स्वागत करणार्या पाकिस्तानच्या शाहबाज सरकारला अमेरिकेने उघडपणे धमकी दिली आहे.
३० नवीन बेटांवरील बांधकांमांचे कंत्राट चिनी आस्थापनांना मिळणार !