भारतावर वाईट परिणाम करणारी खोटी कथानके !

भारतावर वाईट परिणाम करणारी खोटी कथानके !

मागील लोकसभा निवडणुकीत खोट्या कथानकांचा हिंदु मतदारांवर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. सध्या ‘काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले’, असे खोटे कथानक पसरवले जाते; पण देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस पक्षही उत्तरदायी आहे, हे सांगितले जात नाही.

बकर्‍यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !

बकर्‍यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !

प्रत्येक गावात वर्षातून एकदा बळी देणार्‍या प्राण्याची दया येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (वास्तवात हिंदु श्रद्धा निर्मूलन समिती) प्राण्यांचा बळी देण्याविरुद्ध कायदा संमत करून घेतला. सरकारने तो केलाही; कारण पशूबळी हिंदू देत होते.

वीरशैव लिंगायत हिंदु धर्माचे अभिन्न अंग !

वीरशैव लिंगायत हिंदु धर्माचे अभिन्न अंग !

भारत मूळ हिंदु राष्ट्र आहे; पण त्याला धर्मनिरपेक्ष असल्याचे भासवून आपल्याला वेगळा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. या देशात विविध पंथ, संप्रदाय आणि विविध विचार यांनी चालणारे लोक आहेत.

भारतीय चित्रपटांमधील हिंदुविरोधी षड्यंत्र !

भारतीय चित्रपटांमधील हिंदुविरोधी षड्यंत्र !

भारतात चित्रपट हे समाजाला दिशा देणारे आणि समाजात परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे. चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांचा आपल्या अंतर्मनावर पुष्कळ परिणाम होतो.

बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘भूमी जिहाद’च्या विरोधातील लढा !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘भूमी जिहाद’च्या विरोधातील लढा !

‘जिहाद’ या शब्दाचा संदर्भ हिंदु, ख्रिस्ती, बौद्ध अथवा जैन यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये नाही. त्याचा उल्लेख मुसलमानांचे कुराण, सुरा, हदित आणि फतवा, तसेच औरंगजेबाने लिहिलेला आलमगिरी या पुस्तकांमध्ये आढळून येतो.

देशप्रेमाचे स्फुलिंग चेतवणारे ‘वन्दे मातरम्’ !

देशप्रेमाचे स्फुलिंग चेतवणारे ‘वन्दे मातरम्’ !

वर्ष १८७६ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी संस्कृतप्रचुर बंगाली भाषेत ‘वन्दे मातरम्’ हे गीत रचले. पुढे वर्ष १८८२ मध्ये त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत या गीताला स्थान मिळाले. त्यानंतर ते अधिकच प्रसिद्धीस आले.

पुतनामावशीचा पान्हा… !

पुतनामावशीचा पान्हा… !

महाराष्ट्रातील गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचे जे पानिपत झाले, त्यामुळे हे पक्ष जितके निराश झाले नसतील, इतकी त्यांची साम्यवादी यंत्रणा (इकोसिस्टम) चवताळली आहे.

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

सनातनची सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा, म्हणजे ज्ञानदान करण्याचे सर्वाेत्तम माध्यम !

अर्जामध्ये धर्म म्हणून ‘इस्लाम’ आणि मातृभाषा म्हणून हिंदी न लिहिता ‘उर्दू’ लिहा ! – Maulana Khalid Rasheed Firangi Mahali

अर्जामध्ये धर्म म्हणून ‘इस्लाम’ आणि मातृभाषा म्हणून हिंदी न लिहिता ‘उर्दू’ लिहा ! – Maulana Khalid Rasheed Firangi Mahali

जर असे आवाहन केले जात आहे, तर जर ‘हिंदूंनी ‘हिंदु’ आणि मातृभाषा म्हणून ‘संस्कृत’चा उल्लेख करावा’, असे आवाहन कुणी करत असेल, तर तेही चुकीचे ठरू नये !

भगवंताचे नामच कलियुगाचा आधार !  – आनंदमयी केशव प्रभू, प्रचारक, इस्कॉन

भगवंताचे नामच कलियुगाचा आधार !  – आनंदमयी केशव प्रभू, प्रचारक, इस्कॉन

दहिसर (मुंबई) – भारतीय संस्कृतीत मातेला सर्वोत्तम स्थान आहे. मातेमुळे आपले अस्तित्व आणि उत्कर्ष साधला जातो. जिजामाता, माता जनाबाई, माता मीराबाई आपल्या आदर्श आहेत. जिजामाता यांनी छत्रपती शिवबांना घडवून राष्ट्र आणि धर्मरक्षण केले, संत जनाबाई आणि संत मीराबाई यांनी आपल्याला अध्यात्म शिकवले. आपली माता, गोमाता, गंगामाता आणि भारतमाता यांचा सन्मान राखण्यासाठी भगवंताच्या नामासह हिंदूंचे संघटन … Read more