अशांत जगाने शांतता स्थापन करण्यासाठी हिंदु मूल्यांतून प्रेरणा घ्यावी ! – श्रेथा थाविसिनी, थायलंडचे पंतप्रधान

हिंदु धर्माची महानता थायलंडच्या पंतप्रधानांना कळते; मात्र भारतातील ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी यांना कळत नाही, ही वस्तूस्थिती आहे !

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

‘शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्‍यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्‍यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे.