Uttarakhand Illegal Masjid Protest : पिथौरागड (उत्तरखंड) येथील अवैध मशिदीच्या विरोधात हिंदूंचे आंदोलन
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अवैध मशिदीवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन करावे का लागते ? सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ?
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अवैध मशिदीवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन करावे का लागते ? सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ?
कॅनडामध्ये खलिस्तानी आहेत, हेच ट्रुडो आता जाहीररित्या मान्य करत आहेत. मग अशा खलिस्तान समर्थकांवर कारवाई करण्याऐवजी ट्रुडो त्यांना पाठीशी का घालत आहेत ?
हिंदूंना त्यांचा धर्म विसरायला लावण्यामागे ब्रिटीश आणि त्यांच्यानंतर काँग्रेसचेच हात असल्याने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी महाराष्ट्रातील हिंदूंनो, कटीबद्ध व्हा !
हिंदूंना स्वत:चे शत्रू कळले तरी त्यांचे डावपेच न कळल्याने हिंदु समाजाची हानी होत आहे !
जिहादी घटकांनी हिंदू आणि त्यांच्या देवतांवर केलेल्या विध्वंसक अन् प्राणघातक आक्रमणांच्या घटनांमध्ये अचानक झालेली वाढ, तसेच त्यानंतर हिंदु गटांकडून त्याला प्रत्युत्तर देणे, ही खरोखरच गंभीर अन् चिंतनीय आहे.
भारतातून केवळ एकाच हिंदु नेत्याने या हिंदूंसाठी शुभेच्छा दिल्या, हे अन्य हिंदु नेत्यांना लज्जास्पदच ! या देशांतील हिंदूंना शुभेच्छा देण्यासह त्यांच्या रक्षणासाठीही हिंदु नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !
मी जर उभा राहिलो असतो, तर हिंदूंचे मतविभाजन झाले असते. ‘एम्.आय.एम्.’चा उमेदवार निवडून आला असता. वर्ष २०१४ ची पुनरावृत्ती झाली असती, असा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी पक्षाला परत केली.
युद्धात डोळे बंद करून तलवार चालवण्याने काहीच साध्य होत नाही. झोपलेल्या हत्तीपेक्षा जिवंत मुंगी शक्तीशाली ठरते, त्याप्रमाणे हिंदूंनी शत्रूबोध घेऊन जागृत व्हावे.
गेल्या २ सहस्र वर्षांत ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमकांविरुद्ध धार्मिक संघर्ष करतांना प्राण त्यागलेल्या ८० कोटी हिंदूंसाठी सर्वपित्री अमावास्येला देशभरात सामूहिक तर्पण विधी करण्यात आला. या हिंदु पूर्वजांमुळेच देशात आजही ८० टक्के हिंदू आहेत.
५ सप्टेंबरला येथील अवैध संजौली मशिदीच्या विरोधात हिंदूंनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्या वेळी सरकारने काही हिंदूंना एकत्रित करून एक कथित आंदोलन केल्याचे षड्यंत्र रचले होते. प्रत्यक्षात आमच्या आंदोलनात ५ सहस्र ते ६ सहस्र हिंदू सहभागी झाले. त्यामुळे या सरकारी आंदोलनाचा फज्जा उडाला.