एकाच व्यक्तीने दोनदा विवाहनोंदणी केल्याप्रकरणी चौकशी करण्याची महिला काँग्रेसची मागणी
या प्रकरणी विवाहनोंदणी कार्यालयातील कर्मचार्यांनी लाच घेऊन विवाह प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे.
या प्रकरणी विवाहनोंदणी कार्यालयातील कर्मचार्यांनी लाच घेऊन विवाह प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे.
राज्यात विविध न्यायालयांत चालू असलेले लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे ९३ खटले या वर्षात निकाली निघाले; मात्र यातील केवळ ९ गुन्ह्यांतच १३ आरोपींना शिक्षा झाली. इतक्या अल्प प्रमाणात जर शिक्षा होत असेल, तर शिक्षेचा धाक कसा रहाणार ?
ज्यांच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि ज्यांच्या संस्थेचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप होतात, त्यांच्या नावाने नगरपालिकेला पुरस्कार का द्यावासा वाटतो ?
‘अलीबाबा आणि चाळीस चोरां’च्या कथेचा आस्वाद आपल्यापैकी बर्याच जणांनी लहानपणी घेतला असेल. आता ‘अलीबाबा आणि ‘चिनी’ चोरा’च्या कथेला आरंभ झाला आहे. या कथेचाही राष्ट्रप्रेमी भारतियांनी आस्वाद घ्यावा; कारण वेळ, शक्ती, पैसा न वापरता शत्रूचे स्वतःच्या कर्माने अधःपतन होत असेल, तर ते कुणाला नको आहे ?
अशांची पदावनती न करता त्यांना थेट बडफर्तच केले पाहिजे; कारण अशा मानसिकतेच्या व्यक्ती खालच्या पदावर नियुक्त झाल्या, तरी पुन्हा भ्रष्टाचार करणार नाहीत, याची शाश्वती देता येणार नाही !
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत क्रमशः देत आहोत . . .
देशात सहस्रो रोहिंग्या मुसलमानांनी घुसखोरी केली असतांना एकाला अटक करण्यातून काय साध्य होणार ? घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साहाय्य करणार्या सरकारी अधिकार्यांचाही शोध घ्या आणि त्यांना देशद्रोही घोषित करून आजन्म कारागृहात टाका !
अधिकृत पारपत्राद्वारे देशात प्रवेश करून त्यानंतर अवैध वास्तव्य करणार्या विदेशींची इतकी संख्या असेल, तर भारतात घुसखोरी करणारे किती बांगलादेशी असतील !
सरपंचपदासाठी पैशांची बोली लागणे ही लोकशाहीची थट्टा !
राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात वर्ष २००८ ते २०११ या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.