सरपंचपदासाठी पैशांची बोली लागणे ही लोकशाहीची थट्टा !

मुंबई – ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी लिलाव होत असल्याचे काही व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाले होते. यामध्ये ग्रामपंचायतीची विनाविरोध निवड करून सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामस्थ बोली लावत असल्याचे स्पष्ट झाले होते. सरपंचपदासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागत असल्याचे प्रकार पुढे आले होते. याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर नोंद घेतली असून याविषयी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत निवडणूक आणि सरपंचपदाची निवड यांविषयी जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन