पुणे येथे ७ बांगलादेशी महिलांना अटक !
मागील ४ वर्षांपासून विनाअनुमती वास्तव्य करणार्या ७ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
मागील ४ वर्षांपासून विनाअनुमती वास्तव्य करणार्या ७ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
कठोर कारवाईच्या मागणीसह पुरावेही सादर!
साहाय्यक दुय्यम निबंधक पदच्युत!
आज देहलीतील स्थिती अतिशय विचित्र आहे. आजही देहलीत अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्या धर्मांध घुसखोर अवैधपणे वास्तव्य करतात. मतांच्या लालसेपोटी तेथील शासनकर्त्यांनी अशा घुसखोरांसाठी पक्की घरे आणि अनेक सवलती घोषित केलेल्या आहेत…
बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्या पालकांच्या समवेत, तर तिसर्या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता.
बांगलादेशी घुसखोरांची संख्या किती प्रमाणात वाढली असेल, हे या घटनेतून लक्षात येते. भारतात घुसलेल्या लाखो बांगलादेशींपैकी केवळ काहींनाच अटक होते. ही समस्या मुळापासून दुरुस्त करण्यासाठी सरकार उपाययोजना करणार का ?
देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे; म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्यांनी मात्र देशभक्तांचा त्याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !
गेल्या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्ये होरपळून निघाली आहे. यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.
बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?
घुसखोरांचा देश भारत ! खोटी कागदपत्रे बनवून घुसखोर भारतात प्रवेश करतात आणि पोलीस किंवा प्रशासन यांना याचा थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक ! अशा घुसखोरांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !