उरण येथून ७ बांगलादेशी घुसखोर कह्यात !
राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुके येथे बांगलादेशींनी केलेली घुसखोरी चिंताजनक !
राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुके येथे बांगलादेशींनी केलेली घुसखोरी चिंताजनक !
या बांगलादेशी घुसखोरांचा इराकमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता. तिघांचीही तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मालेगाव येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आला होता. हा प्रकार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता. त्या ४ सहस्र अर्जदारांची चौकशी चालू आहे.
कित्येक वर्षे जुनी समस्या असलेल्या बांगलादेशी घुसखोरांवर पूर्वीच कारवाई झाली असती, तर ही वेळ आली नसती !
सर्वत्र भगवे झेंडे आणि ‘बांगलादेशी घुसखोरांना पळवून लावा’ असे सांगणारे फलक यांमुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक वेगळाच जल्लोष निर्माण झाला होता.
पोलिसांच्या अन्वेषणात, आलीम मंडल, अलअमीन शेख आणि मोसीन या तिघांकडे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कोळीमळा, भुजबळ चाळ येथील रहिवासी दाखल मिळाला,
बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !
सर्व राष्ट्रभक्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !
महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका येथे ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवा, अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना पाठवण्यात आले.