हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक पुन्हा गोव्यात !

भारत हा बांगलादेशी घुसखोरांसाठी नंदनवन ठरू नये ! भारत सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा करून तो कार्यवाहीत आणावा !

उलवे (नवी मुंबई) येथे अवैधरित्या रहाणार्‍या बांदलादेशीला अटक !  

घुसखोरांनी पोखरलेला भारत ! घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर पाऊले उचलणे आवश्यक !

एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही ! – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप

बालमुकुंद आचार्य यांनी अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा दिला आदेश !

Tripura Infiltration : त्रिपुरात वर्षभरात भारत-बांगलादेश सीमेवरून ७१६ घुसखोरांना अटक ! – सीमा सुरक्षा दल

यामध्ये ११२ रोहिंग्या मुसलमान आणि ३१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे.

…तर कृष्‍णनीतीच श्रेयस्‍कर !

जगाच्‍या इतिहासात धर्मयुद्ध केवळ एकदाच लढले गेले आणि तेही या जम्‍बुद्वीपावर लढले गेले. जग त्‍या धर्मयुद्धाच्‍या इतिहासाला आज ‘महाभारत’ म्‍हणून ओळखते. या विश्‍वात मानवाच्‍या कल्‍याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. सनातन, म्‍हणजे अक्षय आणि त्रिकालबाधित आहेत.

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना साहाय्य करणार्‍या ४७ जणांना देशभरातून अटक

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करावा !

पुणे पोलिसांची ‘आय ब्रँच’ शहरातील परदेशी नागरिकांची माहिती संकलित करणार !

सध्‍या असलेली यंत्रणा हे काम का करत नाही ? कि ती मुद्दामहून दुर्लक्ष करत आहे ?

बांगलादेशी दलालासह १७ बांगलादेशी तरुणांना अटक

घुसखोरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी पोलीस ‘कोबिंग आपॅरेशन’ कधी राबवणार ?

बांगलादेशी घुसखोरांना भारतात वसवणार्‍या टोळीला अटक

दीड कोटी रुपये जप्त
भारतीय नागरिकत्वाची बनवत होते खोटी कागदपत्रे !

तीन बांगलादेशी महिलांना अटक !

बांगलादेशातून विनापारपत्र वैध कागदपत्रांविना घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.