मुर्शिदाबाद (बंगाल) – येथे धर्मांध मुसलमानांनी वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केल्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. आता त्यांच्यावरही आक्रमण केली जात असल्याचे समोर आले आहे. १२ एप्रिल या दिवशी मुर्शिदाबादमधील शमशेरगंज भागात धर्मांध मुसलमानांनी सैन्याच्या तुकडीवर दगडफेक करून पेट्रोल बाँब फेकले, तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यानंतर १३ एप्रिलला धुलियान भागात मुसलमानांनी सैनिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात २ मुले घायाळ झाली. सैनिक यात किरकोळ घायाळ झाले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या उपमहानिरीक्षकांनी दिली. आधी हिंसाचार करणार्यांनीच सैनिकांवर आक्रमण केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Murshidabad (Bengal): Radical Fanatics protesting against #WaqfAmendmentAct attack BSF jawans with petrol bombs and stones!
Targeting soldiers safeguarding the nation is treason of the highest order! 🚨🇮🇳
Such anti-national elements should be dealt with sternly — only a… pic.twitter.com/FrHN7Fhl5r
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 14, 2025
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल ! |