(म्‍हणे) ‘अतिक्रमण हटवण्‍याच्‍या नावाखाली कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठांचा विशाळगडावर हिंसाचाराचा कट !’ – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष

मुसलमानांवर आक्रमण झाल्‍याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्‍याविषयी का बोलत नाहीत ?

Kashmir Terrorist Attack : राजौरीमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात १ सैनिक घायाळ

येथे रहाणारे शौर्यचक्र पुरस्कार मिळालेले परशोत्तम कुमार हे जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, असे सांगितले जात आहे. त्यांच्यावर आक्रमण होण्याच्या शक्यतेनेच येथे सुरक्षा चौकी स्थापन करण्यात आली होती.

Kanwar Yatra Name Plate : दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती

दुकानदारांनी नावाऐवजी ‘दुकानात शाकाहारी खाद्यपदार्थ आहेत कि मांसाहारी ?’, हे नमूद करण्याचा न्यायालयाचा आदेश !

RSS Ban Removed : सरकारी कर्मचार्‍यांना रा.स्व. संघामध्ये जाण्यावर असलेली बंदी ५८ वर्षांनंतर उठवली !

केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! वर्ष १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी बंदीचा निर्णय घेतला होता.

Taliban Rejected POK : तालिबानने पाकव्याप्त काश्मीरला पाकचा भाग मानले नाही !

तालिबानने हा चांगला निर्णय घेतला आहे, आता त्याने पाकला पाकव्याप्त काश्मीर भारताला परत देण्यासाठीही दबाव आणावा !

Karnataka Controversy Over SchoolGrounds : आदेशामुळे गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी, हे उत्सव साजरे होऊ शकत नाहीत !

काँग्रेसची राजवट, म्हणजे इस्लामी राजवट ! उत्तरप्रदेशात दुकानाच्या मालकांनी त्यांची नावे लिहिण्याच्या आदेशाला विरोध करणारी काँग्रेस दुसरीकडे हिंदूंची गळचेपी करते, हे लक्षात घ्या !

रत्नागिरी जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव  भावपूर्ण वातावरणात साजरा

दिवसभर संततधार पाऊस पडत असतांनाही राजापूर तालुक्यातील भू, पेंडखळे, पाचल, तसेच लांजा तालुक्यातूनही जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुका लढवणार्‍यांनी हे लक्षात घ्या‍वे !

‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्‍वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत पाकला असे प्रत्युत्तर कधी देणार ?

येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अविव शहरावर केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलने येमेनमधील हुती बंडखोरांच्या स्थानांवर हवाई आक्रमणे केली. यात ३ हुती बंडखोर ठार, तर ८७ जण घायाळ झाले आहेत.

संपादकीय : बांगलादेशातील अराजक !

आरक्षणाच्या विषयावरून हिंसक निदर्शने होत असलेला बांगलादेश हे भारताला सावध होण्यासाठी मोठे उदाहरण !