श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे दक्षिणद्वार सोहळा !

धरणक्षेत्रात सातत्याने पडणार्‍या पावसाने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १६ जुलैला पहाटे ४ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला.

जळगाव येथील पाचोरा आणि भडगाव येथे आषाढी एकादशीला मांसविक्री बंद ठेवा !

राज्यात १७ जुलै या दिवशी आषाढी एकदशीनिमित्त भावभक्तीचे वातावरण असते. सर्वत्र वारकरी समाज, तसेच हिंदु समाज या दिवशी उपवास, उपासना करतो.

शिक्रापूर (पुणे) येथील घटना कर्णकर्कश आवाजाची बुलेट अडवल्यामुळे 

शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकामध्ये वाहतूक पोलिसांचे वाहतूक नियमन चालू होते. त्या वेळी कर्णकर्कश आवाज करत एक ‘बुलेट’ गाडी आली. त्याला अडवल्याने गाडीचालक प्रतीक आढाव याने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.

BSNL TATA DEAL : टाटा आणि बी.एस्.एन्.एल्. यांच्यामधील करारामुळे जिओ अन् एअरटेल या आस्थापनांना फटका बसणार !

‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस’ आणि बी.एस्.एन्.एल्. यांच्यात १५ सहस्र कोटी रुपयांचा करार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

शनिवारवाड्याचे गतवैभव अद्ययावत् तंत्रज्ञानाद्वारे पुढे आणण्यात येणार ! 

त्यासाठी पुरेसा निधी, विविध अनुमत्यांची आवश्यकता आहे. त्याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करून पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.

श्रीरामपूर येथे विवाहितेला अत्याचार करण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

‘मला १० सहस्र रुपये दे, नाहीतर मी तुझ्यावर अत्याचार करून पैसे वसूल करीन’, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी तनजील गफार खान याला श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली आहे.

शिवभक्तांवर अकारण गुन्हे नोंद करून अटक केल्यास सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी १४ जुलैला हिंदु संघटनांनी आंदोलन केले. यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला असून प्रशासनाने हे अतिक्रमण अगोदरच काढले असते, तर हिंदु संघटनांना आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती.

अस्वच्छता आणि लूट यांमुळे पैठण परिसरात दशक्रिया विधीचे प्रमाण निम्म्याने घटले !

दशक्रिया विधीच्या ठिकाणी अस्वच्छता ठेवून सुविधा न देणार्‍या प्रशासनाने हिंदु धर्मियांनी वेळीच खडसवायला हवे !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित !

आतंकवादविरोधी पथकाने डॉ. तावडे यांना कह्यात घेऊन त्यांची पुढील रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात केली. ‘या प्रकरणी लवकरच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका (अपील) करू’, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकारांना सांगितले.

Azerbaijan’s Ilham Aliyev On Kashmir :  (म्हणे) काश्मिरींच्या अधिकारांकडे दुर्लक्ष होत आहे !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने आक्रमण करून त्याचा काही भाग कह्यात घेतला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी अजरबैजानला ठणकावून सांगितले पाहिजे.