प्रतिमहिन्याला सहस्रो लिटर भेसळयुक्त दुधाचे वितरण !

मागील वर्षभरात पडताळलेल्या १९६ नमुन्यांमध्ये २५ सहस्र ३३८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. ही भेसळ करणार्‍यांकडून १३ लाख ४४ सहस्र ४१० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही राज्यात दुधातील भेसळ थांबण्याचे नाव नाही.

अष्टविनायक देवस्थान येथे भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात !

राज्यातील अष्टविनायकांच्या देवस्थानी भाविकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिल्या.

नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांच्या विजेसाठी उपाययोजना करावी ! – प्रवीण दरेकर, गटनेता, विधान परिषद

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे; मात्र आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ‘नॅशनल पार्क’मधील आदिवासी पाडे आजही विजेविना रहात आहेत, हे दुर्दैव असून शासनाने याविषयी उपाययोजना करावी’, अशी विनंती त्यांनी केली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत मगरीच्या पिल्लाची तस्करी करणारा अटकेत !; कल्याणमधील लाचखोर पोलिसावर गुन्हा नोंद !…

पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करणार्‍या तरुणाला वन विभागाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १० जुलै या दिवशी अटक केली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर येथे आगमन !

आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ११ जुलैला सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.

आंध्रप्रदेशात ८ वर्षांच्‍या मुलीवर १२ वर्षांच्‍या मुलांकडून सामूहिक बलात्‍कार करून हत्‍या

बलात्‍कार करणारे कधी अल्‍पवयीन असू शकतील का ? आता या संदर्भात कायद्यात पालट करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले !

प्रारंभी पताकाधारी, हंडा-तुळस घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, सेवेकरी, टाळकरी आणि मृदंगवादक यांची प्रदक्षिणा झाली. त्यानंतर दोन्ही अश्वांनी रिंगण दाखवण्याची १ प्रदक्षिणा पूर्ण केली.

जागतिक नेत्‍यांनी पंतप्रधान मोदी यांच्‍यासारखे आध्‍यात्‍मिक असावे !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय आध्‍यात्‍मिक आहेत आणि जगातील नेत्‍यांनी त्‍यांचे हे वैशिष्‍ट्य अंगीकारले पाहिजे, असे उद़्‍गार ऑस्‍ट्रियाचे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्‍त्रज्ञ अँटोन जिलिंगर यांनी येथे काढले.

तुर्भे विभागातील रस्त्यांवर मोठे खड्डे !

मोठमोठे खड्डे पडूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन काय कामाचे ?

कर्नाटक वक्फ बोर्डात ४ कोटी रुपयांचा घोटाळा !

मंदिरांमध्ये घोटाळे होतात, असे सांगत त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते आता वक्फ बोर्डाचे सरकारीकरण करणार का ?