
नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष १९७०-७१ मध्ये बांगलादेशाच्या फाळणीच्या वेळी तेथील निर्वािसत हिंदू भारतात आले. त्यातील काही हिंदू गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत आले आहेत. या निर्वासित हिंदूंना ‘अनुसूचित जातीच्या सवलती प्राप्त व्हाव्यात, यासाठी वर्ष २०१६-१७ मध्ये त्यांचे सर्वेक्षणही झाले आहे. बांगलादेशातील या निर्वासित हिंदूंना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी १८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्रामध्ये केली.
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !