कानपूरमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीवर आम्लद्वारे (अ‍ॅसिडद्वारे) आक्रमण करण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. यातील दोषीवर सरकारने कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !

पाकिस्तानी मौलवींचा फतवा- (म्हणे) ‘जिहाद करण्याचा अधिकार केवळ इस्लामिक स्टेटला !’

इस्लामिक स्टेटकडून ज्या प्रकारे लोकांच्या हत्या करण्यात आल्या, त्याला पाकिस्तानी मौलवी ‘जिहाद’, म्हणजे ‘पवित्र युद्ध’ म्हणत असतील, तर तो इस्लामचा द्रोह आहे, असे खर्‍या इस्लामवाद्यांनी सांगायला हवे !

बंगालमधील एका शाळेत माध्यान्ह भोजनातील वरणामध्ये आढळला साप !

साप आढळल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा अरोप करत शाळेच्या मुख्याध्यापकांवर आक्रमण केले.

आसाममध्ये बजरंग दलाच्या १६ वर्षांच्या कार्यकर्त्याची मुसलमानांकडून हत्या !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! आसाम इस्लामी देशांत नाही, याची जाणीव धर्मांधांना करून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

जम्मूमधील मुसलमानबहुल गावात हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

इस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद !

मॉस्को-गोवा विमानात बाँबची अफवा !

‘गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोल’ला ‘ई मेल’द्वारे विमानात बाँब असल्याची माहिती देण्यात आली होती; मात्र हा ‘ई मेल’ कुणी आणि का पाठवला ? हे अद्याप कळू शकले नाही.

जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा

सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.

सुखाची विचारधारा जगाची एक आणि भारताची वेगळी आहे ! – प.पू. सरसंघचालक मोहन भागवत

सरस्‍वतीदेवी आहे कि नाही ? हा प्रश्‍न सध्‍या उपस्‍थित केला जातो; पण जग विश्‍वासावर चालते. मनुष्‍य हा एकमेव प्राणी असा आहे की, जो स्‍वतः विश्‍वास ठेवतो आणि दुसर्‍यांना विश्‍वास ठेवायला लावतो. श्रद्धा ठेवतोही आणि ती ठेवायलाही लावू शकतो.

भारतातील मुंबई आणि भाग्‍यनगर ही दोन शहरे वृक्षारोपणात अव्‍वल !

शहरात असलेल्‍या चिमण्‍यांची संख्‍या, बायोडायव्‍हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात पडताळण्‍यात आले. यात देशातील मुंबई आणि भाग्‍यनगर ही दोन शहरे अव्‍वल ठरली.

नागपूर येथे विवाहितेशी अश्‍लील संभाषण करणार्‍या पर्यवेक्षकाला पोलिसांसमोरच मारहाण !

जिल्‍ह्यातील मौदा तालुक्‍यात पोलीस ठाण्‍यासमोर नागरिकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपी रघुवेंद्र उपाध्‍याय याला ८ जानेवारी या दिवशी मारहाण केली. आरोपी उपाध्‍याय याला पोलिसांनी अटक केली आहे.