‘सी-२०’च्‍या अध्‍यक्षपदावर माता अमृतानंदमयींची नियुक्‍ती !

‘जी-२०’चा उपक्रम असणार्‍या ‘सी-२०’च्‍या अध्‍यक्षपदी भारत सरकारने माता अमृतानंदमयींची नियुक्‍ती केली आहे. नागपूर येथे २२ आणि २३ मार्च या दिवशी आयोजित ‘जी-२०’ परिषदेत २९ देशांतील प्रतिनिधी सहभागी होतील.

कोल्‍हापूर येथे २६ ते २९ जानेवारी या काळात पश्‍चिम महाराष्‍ट्रातील सर्वात मोठे आणि भव्‍य ‘भीमा कृषी’ प्रदर्शन  ! – धनंजय महाडिक, खासदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ साठी आंतरराष्‍ट्रीय म्‍हणून वर्ष घोषित केलेल्‍या तृणधान्‍यासाठी स्‍वतंत्र दालन

संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनास्‍थिसीओलॉजिस्‍टिक्‍स यांच्‍या वतीने ‘सी.पी.आर्.’चे प्रशिक्षण पार पडले !

गंभीर रुग्‍णांना ओळखून त्‍यांच्‍यावर प्रथमोपचार केले पाहिजेत. यासाठी आवश्‍यक असे ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण सर्वांनी शिकणे आवश्‍यक आहे.

आज कराड येथे टी. राजासिंह ठाकूर यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत ‘हिंदु गर्जना मोर्चा’

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने धर्मांतर, लव्‍ह जिहाद, गोहत्‍या विरोधी कायदा राज्‍यासह संपूर्ण देशात लागू करण्‍यात यावा, या मागण्‍यांसाठी २३ जानेवारी या दिवशी तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ टी. राजासिंह ठाकूर यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे.

राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणासाठी लव्‍ह जिहाद, धर्मांतर अन् गोहत्‍या विरोधी कायदे त्‍वरित लागू करावेत ! – कालिचरण महाराज

महाराष्‍ट्रात लव्‍ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्‍या विरोधी कायदे, तसेच जनसंख्‍या नियंत्रण कायदा त्‍वरित लागू करावा, अशी मागणी कालिपुत्र कालिचरण महाराज यांनी केली.

(म्‍हणे) ‘…तर मी धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांच्‍या पायावर डोके ठेवून क्षमा मागीन !’ – शाम मानव

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांनी दिलेले आव्‍हान शाम मानव यांनी का स्‍वीकारले नाही ? याचे उत्तर त्‍यांनी प्रथम द्यावे !

मराठी साहित्‍य संमेलन अजूनही अनुदानाच्‍या प्रतीक्षेत !

येथे येत्‍या ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाची सिद्धता जोरात चालू आहे. हे संमेलन येथील स्‍वावलंबी विद्यालयाच्‍या मैदानात होणार आहे.

(म्‍हणे) ‘मुसलमानांच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍या गोष्‍टी थांबवण्‍यासाठी प्रयत्न करावा !’ – पाकचे आवाहन

युरोपमधील स्‍विडन देशाची राजधानी स्‍टॉकहोम येथे तुर्कीये देशाच्‍या दूतावासासमोर निदर्शने करणार्‍यांनी कुराण जाळल्‍यानंतर तुर्कीयेच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने आणि आता पाकिस्‍तानने निंदा केली आहे.

देशात ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ विरोधी कायदे करण्‍यास सरकारला बाध्‍य करा ! – टी. राजासिंह

संपूर्ण भारतामध्‍ये ‘धर्मांतर’, ‘लव्‍ह जिहाद’ यांच्‍या विरोधात कायदे झाले पाहिजेत. ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ हे संपूर्ण भारतामध्‍ये नियोजनबद्धरित्‍या केले जात आहे. हे आताच थांबवायला पाहिजे.

‘रामचरितमानस’वर बंदी घाला !

गेली ५०० वर्षे हा ग्रंथ संपूर्ण जगभरात पूजनीय ठरलेला असतांना आणि त्‍याच्‍यामुळे कधीही कुठेही कोणताही हिंसाचार झालेला नसतांना अशा प्रकारची विधाने करून सवंग लोकप्रियता मिळवण्‍याचाच हा प्रयत्न आहे !