|

मुंबई – अमेरिकेतील ‘युनायटेड नेशन्स फूड अँड अर्गनायझेशन’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये जगातील १२० देश सहभागी झाले होते. एका वर्षात किती झाडे लावली ?, ३ वर्षांत लावलेल्या झाडांची सद्य:स्थिती, नागरिकांचा सहभाग, पालिका अधिकारी आणि संस्था यांचा सहभाग सर्वेक्षणात पडताळण्यात आला. शहरात असलेल्या चिमण्यांची संख्या, बायोडायव्हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात पडताळण्यात आले. यात देशातील मुंबई आणि भाग्यनगर ही दोन शहरे अव्वल ठरली.
मुंबईतील जंगले आणि वृक्षारोपण झालेली ३ लाखांहून अधिक झाडे ही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. तसेच भाग्यनगर येथील हिरवाईही आकर्षक ठरली. ऑर्गनायझेशनच्या नियमावलीतील नियमांची पूर्तता करत मुंबईने ‘ग्रीन सिटी ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कार मिळवला.
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !