विशिष्‍ट वर्गाला हिंदु मुली या खेळाचे साधन वाटतात ! – आशिष शेलार, नेते, भाजप

लव्‍ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्‍य यांना तडा जात आहे. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’विरोधात राज्‍य सरकारने कायदा करावा आणि समस्‍त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.

व्‍यवसाय आणि राजकारण यांमध्‍ये मराठीचा टक्‍का अल्‍प होत आहे ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

विश्‍लेषकांमध्‍येही अमराठी असणार्‍या व्‍यक्‍तींची नावे आहेत; मात्र मराठी नाव नाही. ही मानसिकता पालटायला हवी, यासाठी पुढाकार घ्‍यायला हवा, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

भाषेची टिंगलटवाळी टाळा ! – ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार

भाषा लवचिक असेल, तरच तिचा प्रसार होतो. त्‍यासाठी बोलीभाषेच्‍या प्रसाराला वाव द्यायला हवा. भाषेच्‍या संदर्भातील टिंगलटवाळी टाळली पाहिजे, अशी अपेक्षा ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी व्‍यक्‍त केली.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या षड्‍यंत्राला असंख्‍य हिंदु युवती बळी पडल्‍या ! – सौ. रूपा महाडीक

फलटण (सातारा) येथे ५ सहस्र हिंदूंच्‍या उपस्‍थितीत ‘लव्‍ह जिहाद’ रोखण्‍याचा निर्धार !

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

वास्तूचे व्यक्तीवर रात्रंदिवस परिणाम होतात. हे ज्ञात नसल्यामुळे आधुनिक वास्तूशास्त्रज्ञ केवळ हवा, उजेड आणि दिसायला वास्तू कशी दिसेल, यांचाच विचार करतात. याउलट धर्मात वास्तू कशी असली की, तिच्यामुळे त्रास होणार नाही, उलट तिच्यामुळे साधना करण्यास पूरक वातावरण मिळेल, याचा विचार केलेला असतो.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ब्राझिलमध्‍ये लोकशाही संपेल ?

समाजाचा मानसिक, बौद्धिक आणि आध्‍यात्मिक स्‍तर उंचावण्‍यासाठी व्‍यवस्‍थेपासून समाजधुरिणांपर्यंत सर्वांनी झटावे लागते. ब्राझिलमधील हिंसाचारावरून ‘सामाजिक भान’, ‘लोकशाहीवरील आघात’ यांवर चर्चा करणार्‍यांनी सामाजिक सुसंपन्‍नतेसाठी उपाययोजना काढल्‍यास जगाचे भले होईल !

हिंदू ‘हलाल’ मांसाला विरोध कधी करणार ?

बंगालच्‍या पूर्व मेदिनीपूर येथील एका सरकारी शाळेमध्‍ये मुसलमान विद्यार्थ्‍यांना माध्‍यान्‍ह भोजनाच्‍या वेळी झटका पद्धतीचा मांसाहार खाऊ घातल्‍याने त्‍यांच्‍या पालकांनी निदर्शने केली.

थंडीच्‍या दिवसांत सकाळी लवकर झाडांना पाणी देणे टाळावे !

‘थंडीच्‍या दिवसांत पहाटे दव पडून माती आणि पानेही ओली झालेली असतात. या दिवसांत सकाळी लवकर झाडांना पाणी दिले, तर थंड पाण्‍याने मातीतील गारवा आणखीनच वाढतो आणि या अतिरिक्‍त थंडी अन् ओलावा यांमुळे झाडांना अपाय होऊ शकतो.