संभाजीनगर येथे धर्मांध पर्यवेक्षकाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

प्रत्येक प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात येण्याची आवश्यकता नाही !

जोशीमठ येथील तडे गेलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना चिन्हांकित करत आहे. आतापर्यंत ६७८ घरे, दुकान, उपाहारगृहे आदींना चिन्हाकिंत करण्यात आले आहे. ती पाडण्यात येणार आहेत.

हरदोई (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात मृत झालेल्यांचे निवृत्तीवेतन अन्य लोकांकडून लाटण्यात येत असल्याचे उघड !

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकल्यासच इतरांवर वचक बसेल !

झारखंडमध्ये ख्रिस्ती पाद्य्राकडून हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !

तमिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी अभिभाषणात संदर्भ गाळल्याने गदारोळ

राष्ट्रगीताद्वारे कामकाजाचा समारोप होण्यापूर्वीच राज्यपालांनी सभात्याग केला. राज्यपालांनी याप्रकारे सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.

पेरू देशात सरकारविरोधी हिंसाचारात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू

दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझिल देशात नव्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीवरून झालेल्या हिंसाचारानंतर आता याच खंडातील पेरू देशात सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना झालेल्या हिंसाचाराच्या वेळी सुरक्षादलांनी गोळीबार केल्याने १२ जणांचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘मी राहुल गांधी यांना मारून टाकले आहे !’ – राहुल गांधी यांचे स्वतःविषयीच निरर्थक विधान

अशा प्रकारची निरर्थक विधाने करणार्‍या राहुल गांधी यांना भारतातील जनता किती गांभीर्याने घेते हे संपूर्ण जगाला ठाऊक झाले आहे, हे राहुल गांधी यांना कधी कळणार ?

पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडरची किंमत १० सहस्र रुपये !

पाकच्या विदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये अल्प पैसे राहिले आहेत. पाक सरकारकडे सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत.

उत्तराखंडमध्ये हिंदु महिला आणि तिच्या ३ अल्पवयीन मुलींचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

धर्मांधांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई सरकारने धर्मांधांवर केली पाहिजे !

खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवले नाही ना, याची चौकशी करा ! – हिंदु जनजागृती समिती

हे सर्व मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. मंदिर व्यवस्थापन भक्तांकडे असेल, तर भक्त देवनिधी कधी लुटणार नाहीत. यासाठी मंदिराचे सरकारीकरण रहित करावे, अशीही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.