‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार !
कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित !
कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित !
सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्य आचार म्हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे, राष्ट्रकर्तव्य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे !’
विलास लवांडे यांनी ‘गडकोट किल्ल्यावर पू. भिडेगुरुजी हे हिंदु आतंकवादी सिद्ध करण्याचे काम करतात’, असे समस्त हिंदु समाज आणि धारकरी यांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे.
संगमेश्वरची ओळख ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून, फितुरी करून पडकले गेले ते गाव’, अशी झाली आहे.
कागवाड येथील पटवर्धन सरकार कुटुंबियांचे जागृत उपास्य दैवत असलेल्या श्री मांदार गणेश मंदिराचा २० फेब्रुवारीपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण समारंभ होत आहे.
भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे पाश्चिमात्यांचे उदात्तीकरण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पुण्यात सहन केले जाणार नाहीत, असे परखड प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ऋषिकेश कामथे यांनी केले.
हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ म्हणणार्यांवर पोलीस कारवाई करणार कि आंदोलनाची वाट पहाणार ?
हिंदूंना हिणवणार्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हिंदूंनी घरी बसवले. तरीही या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ताळ्यावर येत नसतील, तर हिंदूंनी या पक्षाचे राजकीय अस्तित्वच संपवणे आवश्यक !
सर्वत्र भगवे झेंडे आणि ‘बांगलादेशी घुसखोरांना पळवून लावा’ असे सांगणारे फलक यांमुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक वेगळाच जल्लोष निर्माण झाला होता.
या वर्षी ७ ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये श्री उमरठे ते श्री रायगड अशी गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली आहे.