Pannu On Arunachal Pradesh : (म्हणे) ‘चीनने अरुणाचल प्रदेशवर आक्रमण करावे !’
‘भारत हा एक देश आहे. त्याच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला जावा’, असे म्हटले होते. याविरोधात पन्नूने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
‘भारत हा एक देश आहे. त्याच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला जावा’, असे म्हटले होते. याविरोधात पन्नूने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
‘आतंकवादाला धर्म असतो आणि बहुतेक आतंकवादी मुसलमान असतात अन् त्यांना जगभरातील धर्मांध मुसलमानांचा नेहमीच उघड आणि आतून पाठिंबा असतो’, हे पुन्हा उघड करणारी घटना !
अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानी आक्रमणे करत आहेत. भारत सरकार कारवाई होण्यासाठी दबाव कधी निर्माण करणार ?
जाणीवपूर्वक स्वतःला पीडित दाखवण्याचे कथानक मुसलमानांकडून नेहमीच रचले जाते, तेच ही संघटना या वेळीही करत आहे !
जगमीत सिंह यांनी पाठिंबा काढून घेणे आणि पंतप्रधानपदाची आस बाळगणे यातूनच कॅनडा हे खलिस्तान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले, तर ते भारतासाठीही चिंताजनक आणि तितकेच हानीकारक !
बेंगळुरू येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘एन्आयए’च्या अधिकार्यांनी अजीज अहमद नावाच्या आतंकवाद्याला अटक केली. तो ‘हिज्ब-उल्-तहरीर’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे.
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडणार्या गुन्ह्यांचाही सुगावा लागू न शकणार्या पोलिसांना दुर्गम भागातील गुन्ह्यांचा सुगावा कधी लागेल का ? हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
जोपर्यंत जिहादी आतंकवाद्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत देशातील जिहादी आतंकवाद संपणार नाही !
भूस्खलनानंतर सरकारला साहाय्य करण्यासाठी केरळमधील सत्ताधारी ‘सीपीआय (एम्)’ची युवा शाखा असलेल्या ‘डी.वाय.एफ.आय.’ने लोकांकडून देणग्या गोळा करण्यासाठी आयोजिलेला ‘पोर्क चॅलेंज’ हा एक कार्यक्रम आहे.
हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणणारे प्रत्यक्ष तालिबान कसा आहे, हे लक्षात घेऊन त्याविषयी तोंड उघडत नाहीत ! महिलांच्या या दुःस्थितीवर एकही मुसलमान महिला, नेत्या किंवा संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या !