पंजाब येथील खलिस्तानी आतंकवाद्याला नांदेड येथे अटक
हिंदु संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव ! हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना आता जिहादी आतंकवाद्यांच्या पाठोपाठ खलिस्तानी आतंकवाद्यांचा धोका आहे, हे लक्षात घ्या !
हिंदु संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव ! हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना आता जिहादी आतंकवाद्यांच्या पाठोपाठ खलिस्तानी आतंकवाद्यांचा धोका आहे, हे लक्षात घ्या !
भारतामधील आंदोलनामागे परदेशातून हस्तक्षेप केला जातो, आंदोलन कसे करावे, याचे नियोजन केले जाते आणि त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळत नाही आणि नियोजनानुसार हिंसाचार होतो, हे भारताला लज्जास्पद !
काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसींची गुंडगिरी ! असा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
देहलीतील स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले असून भारतातील प्रमुख शहरांवर आक्रमण करण्याचा हा प्रारंभ आहे तसेच भारत सरकारकडून करण्यात येणार्या अत्याचारांचा हा सूड आहे,’ असे म्हटले गेले आहे.
खलिस्तान समर्थकांवर संशय ! भारतातील गांधीप्रेमी आता खलिस्तान्यांच्या विरोधात बोलतील का ?
कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्न !
पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
पोलीस हिंसक जमावाकडून मार खातात, याचा अर्थ ‘हिंसाचार करणार्या जमावाला ताळ्यावर कसे आणायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळत नाही’, असे समजायचे का ? जमावाकडून मार खाणारे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण काय करणार ?
खलिस्तानी जगात सर्वत्र पसरले असून त्यांचा भारताला धोका आहे. ‘हा आतंकवाद मूळापासून नष्ट न केल्यास तो अधिकाधिक उग्र रूप धारण करणार’, हे लक्षात घेऊन भारत सरकारने पावले उचलावीत !
एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !