राष्ट्रपतीपद सोडण्यास गोटबया राजपक्षे यांचा नकार !

राष्ट्रपतीपद सोडण्यास गोटबया राजपक्षे यांचा नकार !

श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक संकटामुळे अराजकसदृश्य स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती गोटबया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची विरोधी पक्षांची मागणी फेटाळली आहे. तसेच ‘संसदेत बहुमत सिद्ध करणार्‍या पक्षाला सत्ता सोपवण्यास आम्ही सिद्ध आहोत’, असेही त्यांनी म्हटले आहे.

पशूहत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करा ! – कर्नाटक सरकारचा आदेश

पशूहत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करा ! – कर्नाटक सरकारचा आदेश

सर्वच राज्यांनी, विशेषतः भाजपशासित राज्यांनी असा आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावरील संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा विरोध

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावरील संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा विरोध

काँग्रेसच्या लेखी धर्मांधांनी आक्रमण करायचे आणि हिंदूंनी मार खात रहायचा, हाच धार्मिक सद्भाव आहे. त्यामुळे हिंदूंना आता वस्तूस्थिती सांगितली जाऊ लागल्यानेच काँग्रेसींना मिरच्या झोंबू लागल्या आहेत आणि ते अशा संग्रहालयाला विरोध करत आहेत !

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कार्यालयात घुसून दोघांकडून व्यवस्थापकांना धक्काबुक्की !

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कार्यालयात घुसून दोघांकडून व्यवस्थापकांना धक्काबुक्की !

जो हिंदूंवरील अत्याचारांचे सत्य सांगतो, त्यालाच विरोधाला सामोरे जावे लागते. ‘सत्याचे तोंड दाबण्याचा अश्लाघ्य प्रकार’, असेच याला म्हणावे लागेल !

सत्यामागील विद्वेष !

सत्यामागील विद्वेष !

चित्रपटातून धर्मांध आतंकवाद्यांचे खरे स्वरूप उघड झाल्याने धर्मांधांचे पित्त खवळले आहे. त्यामुळे ते काहीही विधाने करून स्वतःची वाईट बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या करण्यात आलेल्या लुटीची लवकरात लवकर परतफेड करावी’, अशी अपेक्षा नियाज खान यांनी धर्मबांधवांकडून करावी !

हिंदूंवर असा निर्णय घेण्याची वेळ का आली ?

हिंदूंवर असा निर्णय घेण्याची वेळ का आली ?

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हिजाबबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्यात मुसलमानांकडून बंद पाळण्यात आला होता. त्यात मुसलमान दुकादारांनीही सहभाग घेतला होता.

(म्हणे) ‘भारताने अनेक अडथळे आणल्यानंतरही ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ची बैठक होत आहे !’ – पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

(म्हणे) ‘भारताने अनेक अडथळे आणल्यानंतरही ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ची बैठक होत आहे !’ – पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

भारताने अडथळे आणले असते, तर ही बैठक होऊच शकली नसती, हे पाकने लक्षात ठेवायला हवे !

हरियाणा शासनाकडून धर्मांतरबंदी कायदा संमत : काँग्रेसचा सभात्याग

हरियाणा शासनाकडून धर्मांतरबंदी कायदा संमत : काँग्रेसचा सभात्याग

स्वतःला निधर्मी म्हणवणारी काँग्रेस धर्मांतरबंदी कायद्याला विरोध करते, हे लक्षात घ्या ! यावरून काँग्रेसचा निधर्मीवाद किती ढोंगी आहे, हे स्पष्ट होते !

हिंदूंची अशीही गळचेपी !

हिंदूंची अशीही गळचेपी !

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून हिंदू आक्रमक झाले अशी एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे हिंदूंवर आक्रमणे होणे, हा हिंदूंविरुद्ध षड्यंत्राचाच प्रकार झाला. अशी कित्येक षड्यंत्रे रचण्यात आली आणि रचली जातही असतील, तरी हिंदूंनी त्यांना तोंड देण्यासाठी संघटनासह स्वरक्षणाचे धडे घेणे अनिवार्य !

केंद्राच्या ३ कृषी कायद्यांना देशातील तब्बल  ८६ टक्के शेतकर्‍यांचा होता पाठिंबा !

केंद्राच्या ३ कृषी कायद्यांना देशातील तब्बल ८६ टक्के शेतकर्‍यांचा होता पाठिंबा !

‘एवढी महत्त्वपूर्ण माहिती १ वर्ष का दडपून ठेवण्यात आली ?’, ‘जर बहुसंख्यांक शेतकर्‍यांचा कायद्यांना पाठिंबा होता, तर त्याचा विचार का करण्यात आला नाही ?’, ‘केंद्रावर असा कोणता दबाव होता की ज्यामुळे बहुसंख्यकांचा विचार केला गेला नाही ?’