स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवणार !
उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.
यातून ख्रिस्त्यांचा छत्रपती शिवरायांविषयीचा द्वेष दिसून येतो ! हिंदूंच्या मागण्यांमुळे गोव्यातील धार्मिक सलोख बिघडत असल्याचे सांगणारे खासदार सार्दिन ख्रिस्त्याच्या या आक्षेपार्ह पोस्टविषयी गप्प का ?
त्यांची राष्ट्रभक्ती, शैक्षणिक धोरण, संरक्षण धोरण अशा विविध वैचारिक सूत्रांवर बोलले पाहिजे. ‘राष्ट्रासाठी मरणे म्हणजे जगणे’, असा सावरकर यांचा विचार होता. छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प या विषयावर ते बोलत होते
कर्नाटकमध्ये होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
त्यांनी कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते, असे संशोधनातून त्यांनी मांडले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वा. सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आणि स्वा. सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वतीने ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम चालू करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान ! केंद्र सरकारने साम्यवादी विद्यार्थी संघटनेवर बंदी घालून आता जेएनयूचे शुद्धीकरण करणे आवश्यक झाले आहे !
युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून प्रयत्न केले, तर वैयक्तिक उन्नती समवेत राष्ट्राचीही उन्नती होईल !
येत्या २६ जानेवारीला असणार्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्हायला हवे.
आपल्या मनातले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रत्येक घरात पोचवण्यासाठी प्रत्येक सावरकर भक्ताने योगदान देण्याची आवश्यकता आहे !