शिवरायांना मुसलमानप्रेमी दाखवलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे खरे स्वरूप उघड करणार्‍या हिंदुत्वनिष्ठाला पोलिसांची नोटीस !

शिवरायांना मुसलमानप्रेमी दाखवलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे खरे स्वरूप उघड करणार्‍या हिंदुत्वनिष्ठाला पोलिसांची नोटीस !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात खोटा इतिहास दाखवणार्‍या अशा चित्रपटाला चित्रपट परीनिरीक्षण मंडळाकडून अनुमती कशी काय मिळते ? याविषयी सरकारने चौकशी करावी.

Ban Khalid Ka Shivaji : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विकृत माहिती देणार्‍या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

Ban Khalid Ka Shivaji : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विकृत माहिती देणार्‍या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळ एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेवर येऊ नये. सरकारने स्वतःहून याची नोंद घेणे आवश्यक !

सावरकरद्रोह्यांवर कारवाईसाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा भक्त मंडळा’ चे वर्धा पोलिसांना निवेदन

सावरकरद्रोह्यांवर कारवाईसाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा भक्त मंडळा’ चे वर्धा पोलिसांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारे देशातील राष्ट्रपुरुषांची मानहानी करणे, हा दंडनीय अपराध समजला जाईल, असा निर्णय दिला आहे. असे असतांनाही १७ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (‘एस्.एफ्.आय.’च्या) देहली येथील अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची मानहानी करणारी कविता वाद्यवृंदासह सादर करण्यात आली.

SP President Akhilesh Yadav : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने करण्यात आला !’

SP President Akhilesh Yadav : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने करण्यात आला !’

कारसेवकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारणार्‍या मुलायमसिंह यादव यांच्या पुत्राकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ?

तात्याराव (स्वातंत्र्यवीर सावरकर), कशाला या देशात जन्म घेतला ?

तात्याराव (स्वातंत्र्यवीर सावरकर), कशाला या देशात जन्म घेतला ?

तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविना साहित्य संमेलन, म्हणजे सुरांवाचून संगीत !

स्वातंत्र्यवीर सावरकरांविना साहित्य संमेलन, म्हणजे सुरांवाचून संगीत !

कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी सरस्वतीमातेची सेवा करता करता आपल्याला भारतमातेलाही परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करायचे आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माहितीपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नाही !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माहितीपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नाही !

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देहली येथे होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून संमेलनाचे आयोजन पुणे येथील ‘सरहद’ संस्थेने केले आहे. सावरकरप्रेमींनीच याविरोधात संघटितपणे एकत्र यायला हवे !

जत (जिल्हा सांगली) येथे अफझलखानवधाचा फलक पोलीस अधिकार्‍यांनी केला जप्त !

जत (जिल्हा सांगली) येथे अफझलखानवधाचा फलक पोलीस अधिकार्‍यांनी केला जप्त !

‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना असे फलक जप्त का करण्यात येत आहेत ?

चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.

लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणे देशभक्तीचे अनुसरण करणे हेच खरे पुण्यस्मरण !

लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणे देशभक्तीचे अनुसरण करणे हेच खरे पुण्यस्मरण !

एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला.