निवडणुकीसाठी राष्ट्रपुरुषांचा उपयोग करू नये ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

कर्नाटकमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

शासनदरबारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या अधिकृत दिनांकाची नोंद व्हावी

त्यांनी कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते, असे संशोधनातून त्यांनी मांडले.

पिंपरी-चिंचवडमध्ये (पुणे) ‘आम्ही सारे सावरकर’ फ्लेक्सची चर्चा !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वा. सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आणि स्वा. सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वतीने ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम चालू करण्यात आली आहे.

जेएनयूमध्ये शिवजयंती साजरी करण्यास साम्यवादी विद्यार्थी संघटनेने केला विरोध !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान ! केंद्र सरकारने साम्यवादी विद्यार्थी संघटनेवर बंदी घालून आता जेएनयूचे शुद्धीकरण करणे आवश्यक झाले आहे !

युवकांनी थोर राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवावा ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून प्रयत्न केले, तर वैयक्तिक उन्नती समवेत राष्ट्राचीही उन्नती होईल !

ऐतिहासिक पाऊल !

येत्‍या २६ जानेवारीला असणार्‍या प्रजासत्ताकदिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्‍ट्राचे सार्वभौमत्‍व आणि अखंडता यांच्‍या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्‍हायला हवे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू ! – सौ. कोमल रहाटे, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा

आपल्या मनातले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रत्येक घरात पोचवण्यासाठी प्रत्येक सावरकर भक्ताने योगदान देण्याची आवश्यकता आहे !

पक्ष्यांच्या विष्ठेमुळे मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरातील नेते आणि राष्ट्रपुरुष यांच्या पुतळ्यांचे विद्रूपीकरण !

राष्ट्रपुरुषांचा अवमान होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी !

नेताजींना योग्य सन्मान हवाच !

‘भारताच्या चलनावरही महापुरुषांची प्रतिके असावीत’, असे राष्ट्रप्रेमींना वाटते. त्या अनुषंगाने हिंदु महासभेने सुचवलेले सूत्र मोदी शासनाने कृतीत आणले, तर नेताजींच्या कार्यासाठी देशाकडून वाहिलेली आदरांजली ठरेल, तसेच त्यांच्या वीरश्रीची चेतना जनतेत निर्माण होण्यास साहाय्य होईल !

साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने निषेध

छत्रपती शिवराय वयाच्या सोळाव्या वर्षापासून पातशाह्यांपासून मुक्त करण्यासाठी लढले. त्यातही त्यांनी २ वेळा पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलण्यासाठी प्रयत्न केले. तरीही त्यांनी पोर्तुगिजांना घालवण्यासाठी आक्रमण केले नाही, असे म्हणणे कितपत योग्य ?