भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग १)

स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारताचा गेल्या ७६ वर्षांचा वस्तुनिष्ठ इतिहास ‘हिंदु’ जगासमोर अभावानेच कुणी मांडला असेल. हा इतिहास हिंदु समाजाला लक्षात आला असता, तर त्यांच्यावर होत असलेला अन्याय नि अत्याचार यांविरोधात तो संघटितपणे उभा राहिला असता…..

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे आणि माहिती लावून केला जात आहे सन्मान !

सरकारने केवळ शताब्दी एक्सप्रेस पुरते मर्यादित न रहाता अन्य रेल्वे गाड्यांसह अन्य सार्वजनिक ठिकाणीही असा प्रयत्न केला, तर अधिकाधिक लोकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होण्यास साहाय्य होईल !

कोरेगाव पार्क (पुणे) येथील ‘फ्रिक सुपर क्‍लब’मध्‍ये राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान !

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान करणार्‍या कलाकारांच्‍या कार्यक्रमांवर कायमस्‍वरूपी बहिष्‍कार घालायला हवा !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवणार !

उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यालढ्यातील क्रांतीवीरांचे लंडन येथील स्थान असलेल्या ‘इंडिया हाऊस’वर बनणार चित्रपट !

प्रसिद्ध अभिनेते राम चरण आणि ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल हे ‘इंडिया हाऊस’ या नावाचा चित्रपट बनवणार आहेत. राम चरण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी ही घोषणा केली.

हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करतांना श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवून हिंदु धर्माचा प्रचार करणारे लोकेषणाशून्य नेते बिपीनचंद्र पाल !

आज देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विन्रम अभिवादन !

लोकमान्य टिळक जन्मस्थान सुशोभिकरणासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

सुशोभिकरण काम पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या लोकापर्णानंतर लोकमान्य टिळक जन्मस्थान प्रतिदिन सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले राहील, याविषयी आदेश काढण्याकरता जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येतील

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची अंदमान येथील ‘सेल्युलर जेल’ला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली

ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते आणि त्यांनी सश्रम कारावास भोगला होता, तेथे भेट देऊन प्रार्थना करण्याचा मला सन्मान वाटतो.

गोवा येथील आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र बंद

मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !