स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील स्वाभिमानी भारत निर्माण करणे आवश्यक !
आपल्या भारत देशात ३ प्रकारचे लोक रहातात. पहिले देश घडवणारे, दुसरे बघ्याची भूमिका घेणारे आणि तिसरे देशाचे तुकडे करू पहाणारे. या सर्वांमध्ये बघ्याची भूमिका घेणारे लोक अधिक आहेत.