स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ८० वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे, ‘शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते, त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत आणि त्यांचे विचार हे प्रत्येक भारतियासाठी अमर आहेत.’

अभ्यासक्रमात स्वामी श्रद्धानंद यांच्या जीवनावर आधारित पाठाचा समावेश करावा !

अभ्यासक्रमात स्वामी श्रद्धानंद यांच्या जीवनावर आधारित पाठाचा समावेश करावा !

‘स्वामी श्रद्धानंद यांसारख्या महान व्यक्तीच्या बलीदान वर्षानिमित्त शासनाने गौरव करावा’, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी दूरसंचार मंत्र्यांकडे केली आहे.

‘उठाव’ शब्दाऐवजी वर्ष १८५७ चे ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असा उल्लेख करावा !

‘उठाव’ शब्दाऐवजी वर्ष १८५७ चे ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असा उल्लेख करावा !

पाश्चात्त्य इतिहासकारांचा भारतीय इतिहासलेखनावरील प्रभाव दूर सारून भारतीय विचारांच्या मुशीतून इतिहास समजून घ्या !

सातारा येथे माजी सैनिकाच्या हत्येच्या निषेधार्थ ‘निषेध मोर्चा’ !

सातारा येथे माजी सैनिकाच्या हत्येच्या निषेधार्थ ‘निषेध मोर्चा’ !

पसार झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच माजी सैनिक रणजीत निकम यांच्या आक्रमणकर्त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे ‘माजी सैनिक संघटने’च्या वतीने निवेदनामध्ये म्हटले आहे.

‘वन्दे मातरम्’

‘वन्दे मातरम्’

‘वन्दे मातरम्’ ही कुठल्याही हिंदु देवतेची प्रार्थना किंवा स्तोत्र नाही, ते एक श्रेष्ठ रूपकात्मक काव्य आहे. ‘वन्दे मातरम्’कडे पहातांना त्यातील रूपकात्मक बाज ओळखण्यासाठी धर्माची आणि जातीभेदाची झापडे उतरवणे आवश्यक असते.

‘प्रतापगड उत्सव समिती’च्या निमंत्रक विजयाताई भोसले यांचे निधन

‘प्रतापगड उत्सव समिती’च्या निमंत्रक विजयाताई भोसले यांचे निधन

प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्रीमती विजयाताई वसंतराव भोसले (वय ९० वर्षे) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना, २ मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, त्याचप्रमाणे प्रतापगड उत्सव समितीचे कार्यकर्ते असा परिवार आहे.

हुतात्मा सैनिक विकास गावडे यांच्यावर बरड (जिल्हा सातारा) येथे अंत्यसंस्कार !

हुतात्मा सैनिक विकास गावडे यांच्यावर बरड (जिल्हा सातारा) येथे अंत्यसंस्कार !

भारतीय सैन्यदलातील सैनिक विकास विठ्ठल गावडे (वय २८ वर्षे) हे सुदान येथे शांती सेनेच्या माध्यमातून कर्तव्यावर असतांना हुतात्मा झाले. हे वृत्त समजताच बरड आणि पंचक्रोशी यांसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांचा ‘श्रीराम समर्थ प्रतिष्ठान’ करणार श्राद्धविधी !

हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांचा ‘श्रीराम समर्थ प्रतिष्ठान’ करणार श्राद्धविधी !

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढतांना धारातीर्थ पडलेले मावळे, देशाच्या रक्षणासाठी बलीदान देणारे सैनिक आणि जनतेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेले पोलीस यांचा श्राद्धविधी ‘श्रीराम समर्थ प्रतिष्ठान’कडून केला जाणार आहे.

Karnataka Freedom Fighters : कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यसैनिकांचा मासिक सन्मान निधी थकवला !

Karnataka Freedom Fighters : कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यसैनिकांचा मासिक सन्मान निधी थकवला !

काँग्रेसवाल्यांनीच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, असे वारंवार सांगून टेंभा मिरवणारे काँग्रेसवाले आज स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान निधी थकवत आहेत !

राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी इयत्ता १ लीपासून ‘एन्.सी.सी.’प्रमाणे प्रशिक्षण देणार !

राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी इयत्ता १ लीपासून ‘एन्.सी.सी.’प्रमाणे प्रशिक्षण देणार !

बालवयापासूनच शिस्त लागावी आणि त्यांच्यात देशाप्रती आदर निर्माण व्हावा, यासाठी ‘राष्ट्रीय छात्र सेने’च्या धर्तीवर इयत्ता १ लीपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यासाठी राज्यात नवीन १० केंद्रे निर्माण केली जाणार असून २० सहस्र ३१४ विद्यार्थी यामध्ये जोडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी दादाजी भुसे यांची अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली.