‘वन्दे मातरम्’
‘वन्दे मातरम्’ ही कुठल्याही हिंदु देवतेची प्रार्थना किंवा स्तोत्र नाही, ते एक श्रेष्ठ रूपकात्मक काव्य आहे. ‘वन्दे मातरम्’कडे पहातांना त्यातील रूपकात्मक बाज ओळखण्यासाठी धर्माची आणि जातीभेदाची झापडे उतरवणे आवश्यक असते.
‘वन्दे मातरम्’ ही कुठल्याही हिंदु देवतेची प्रार्थना किंवा स्तोत्र नाही, ते एक श्रेष्ठ रूपकात्मक काव्य आहे. ‘वन्दे मातरम्’कडे पहातांना त्यातील रूपकात्मक बाज ओळखण्यासाठी धर्माची आणि जातीभेदाची झापडे उतरवणे आवश्यक असते.
केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळा यांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रम यांमध्ये ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायले जाणे अनिवार्य असणार !
यांतील ५७ पैकी ८ नगरसेवक मृत असून ४९ जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. २० फेब्रुवारी २००६ या दिवशी मेजर संजय शिंदे यांनी या संदर्भात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
समाजवादी पक्ष ‘इस्लामवादी पक्ष’ असल्याने त्याच्या प्रमुखापासून सर्व जण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करत आले आहेत. अशा पक्षांवर बंदी घालणारा कायदा करणेच आता आवश्यक ठरले आहे !
‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत आजही म्हणजे ते रचल्यानंतर १५० वर्षांनींही राष्ट्राभिमान्यांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती, भारतभूमीविषयी असामान्य प्रेम निर्माण करण्यात सिंहाची भूमिका निभावते.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने याविषयीचा नियोजित कार्यक्रम देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना पाठवला आहे. ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या वर्षभरात देशभरात ‘वन्दे मातरम्’चा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे.
धर्मभक्तीसमवेत देशभक्तीही असली पाहिजे. प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये आठवड्यात किमान एकदा तरी राष्ट्रगीत झालेच पाहिजे, जेणेकरून राष्ट्राविषयीच्या कर्तव्यांसाठी आपण एकत्र राहू.
‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे ‘राज्यगीत’ म्हणून शासनाकडून घोषित, गुणवत्ता सूचीत आलेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ – शिक्षणमंत्री दादाजी भुसे
राष्ट्रगीताच्या संदर्भात मी जे बोललो आहे, तो राष्ट्रगीताचा अवमान नसून ते विश्लेषण आहे. इतिहासाचे संशोधन व्हायला हवे. राष्ट्रगीतातून देशाची स्तुती व्हावी, ही माझी मागणी आहे.
सातत्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व जोपासण्यासाठी राष्ट्रघातकी कृत्ये करणारे बहुतांश मुसलमान ! मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेवर कुणी शंका उपस्थित केल्यास निधर्मीवादी चवताळून उठतात. त्यांना या फतव्याविषयी काय म्हणायचे आहे ?