गुजरातमध्ये राष्ट्रध्वजाला सलाम न करण्याचा आणि राष्ट्रगीत न गाण्याचा मौलानाने काढला फतवा !

सातत्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व जोपासण्यासाठी राष्ट्रघातकी कृत्ये करणारे बहुतांश मुसलमान ! मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेवर कुणी शंका उपस्थित केल्यास निधर्मीवादी चवताळून उठतात. त्यांना या फतव्याविषयी काय म्हणायचे आहे ?

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, आम्ही केवळ ‘अल्ला’पुढे मस्तक झुकवतो !’-अबू आझमी

‘वन्दे मातरम्’ हे कोट्यवधी देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ‘वन्दे मातरम्’ कोणत्याही एका धर्माचे नाही. ते धार्मिक गीत नाही. राज्यघटनेने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे न रहाणार्‍या १४ जणांना अटक

जम्मू-काश्मीरमध्ये देशद्रोह्यांचा भरणा असल्यानेच तेथे अशा घटना घडत असतात ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील लोकांची जिहादी मानसिकता नष्ट करण्याची आवश्यकता आहे !

प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मेरी मिलबेन यांनी गायले भारताचे राष्ट्रगीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४ दिवसांचा अमेरिका दौरा समाप्त झाला असून ते आता इजिप्तच्या दौर्‍यावर गेले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतियांना संबोधित केले.

‘राष्ट्राभिमान’ महत्त्वाचा कि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ?

धर्मांध मुसलमान ‘वन्दे मातरम्’ न म्हणता राष्ट्रवादाला फाटा देणार असतील आणि राजकारणी त्याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनाही ‘असे नेते अन् राजकीय पक्ष यांना निवडून आणायचे का ?’, हा विचार करावा लागेल.

गोंदिया येथे धर्मप्रेमींकडून शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन !

राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते.

उत्तरप्रदेशमधील मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यास आरंभ !

उत्तरप्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारचे अभिनंदन ! आता त्यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य भाजपशासित राज्यांनीही पुढाकार घेऊन असा निर्णय घेतला पाहिजे !

उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये आता ‘राष्ट्रगीत’ बंधनकारक असणार !

देशातील प्रत्येक मदरशांमध्ये हे बंधनकारक केले पाहिजे ! आतापर्यंत ते का करण्यात आले नाही, याचे उत्तरही राष्ट्राभिमान्यांना मिळाले पाहिजे !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश !

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवडी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर २ फेब्रुवारीला सुनावणी करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत.

तेलंगणातील नलगोंडा शहरवासियांच्या दिवसाचा प्रारंभ राष्ट्रगीताने होतो !

राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी प्राथमिक टप्प्यावर हा उपक्रम नक्कीच चांगला आहे; मात्र त्याही पुढे जाऊन राष्ट्रविरोधी कृती होत असतांना त्या वैध मार्गाने रोखण्यासाठी नागरिकांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक !