‘राष्ट्राभिमान’ महत्त्वाचा कि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ?

धर्मांध मुसलमान ‘वन्दे मातरम्’ न म्हणता राष्ट्रवादाला फाटा देणार असतील आणि राजकारणी त्याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनाही ‘असे नेते अन् राजकीय पक्ष यांना निवडून आणायचे का ?’, हा विचार करावा लागेल.

गोंदिया येथे धर्मप्रेमींकडून शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन !

राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते.

उत्तरप्रदेशमधील मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यास आरंभ !

उत्तरप्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारचे अभिनंदन ! आता त्यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य भाजपशासित राज्यांनीही पुढाकार घेऊन असा निर्णय घेतला पाहिजे !

उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये आता ‘राष्ट्रगीत’ बंधनकारक असणार !

देशातील प्रत्येक मदरशांमध्ये हे बंधनकारक केले पाहिजे ! आतापर्यंत ते का करण्यात आले नाही, याचे उत्तरही राष्ट्राभिमान्यांना मिळाले पाहिजे !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश !

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवडी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर २ फेब्रुवारीला सुनावणी करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत.

तेलंगणातील नलगोंडा शहरवासियांच्या दिवसाचा प्रारंभ राष्ट्रगीताने होतो !

राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी प्राथमिक टप्प्यावर हा उपक्रम नक्कीच चांगला आहे; मात्र त्याही पुढे जाऊन राष्ट्रविरोधी कृती होत असतांना त्या वैध मार्गाने रोखण्यासाठी नागरिकांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक !

संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

कर्नाटकातील प्रस्तावित संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसवाले विरोध करत आहेत, या पार्श्वभूमीवर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची केलेली वैज्ञानिक चाचणी आणि तिचे निष्कर्ष इथे पाहा …

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

जो खर्‍या अर्थाने या देशाच्या भूमीवर प्रेम करतो आणि तिला आपले मानतो, तो कधीही ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार नाही; मात्र जे विरोध करत आहेत, त्यांनी कितीही ते या भूमीवर प्रेम करत असल्याचे दाखवले, तरी ती ढोंगबाजीच आहे, हे लक्षात घ्या !

राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या गायकाच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर त्याच्याकडून भारतियांची क्षमायाचना !

भारताच्या राष्ट्रगीताच्या चालीवर चुकीचा शब्दप्रयोग करून राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी संबंधिताच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर संबंधित गायकाने समस्त भारतियांची क्षमा मागितली आहे.

आगरा (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीमध्ये ध्वजारोहण करण्याला ‘हराम’ (निंदनीय) म्हणणार्‍या मुफ्तीच्या विरोधात गुन्हा नोंद !

रूमी म्हणे ‘ राष्ट्रध्वज फडकावणे, राष्ट्रगीत गाणे आणि भारत माता की जय बोलणे ‘हराम’ (निंदनीय) आहे’,