हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

नागपूर, ५ ऑगस्ट (वार्ता.) – राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते. या अंतर्गत समितीच्या वतीने धर्मप्रेमी श्री. वैभव खोब्रागडे आणि श्री. राजेश सिंहमारे यांनी गोंदिया जिल्ह्यातील दवनिवाडा येथील शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन दिले. अशाच प्रकारचे निवेदन तिरोडा आणि वाहाणी येथेही देण्यात आले.
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !
Corporate Jihad : धर्मांतरास नकार दिल्याने ‘Wipro’च्या हिंदु महिलेला नोकरीवरून काढले !
म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय !
तणावमुक्त जीवनासाठी विद्यार्थ्यांनी योग्य दिनचर्या आणि साधना यांचा अवलंब करावा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार हिंदु समाजाला सतत प्रेरणादायी ठरेल ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना