मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाचे केले बलपूर्वक धर्मांतर !
मुसलमान तरुणांच्या बरोबरीने मुसलमान तरुणीही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ याविषयीच्या कारवायांमध्ये गुंतलेल्या आहेत, हे या घटनेवरून स्पष्ट होते !
मुसलमान तरुणांच्या बरोबरीने मुसलमान तरुणीही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ याविषयीच्या कारवायांमध्ये गुंतलेल्या आहेत, हे या घटनेवरून स्पष्ट होते !
तरुणीने धर्मांतरासाठी आणि ५ वेळा नमाजपठण करण्यासाठी दबाव आणल्याचे संभाषण सापडले
हिंदु धर्माविषयीचा अभिमान नसल्यामुळे आणि आपल्या संस्कृतीची महानता माहीत नसल्यामुळे हिंदु मुली लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींवर नाही, तर धर्मावर घातलेला घाला आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे धर्मांधांना जणू मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळेच ते हिंदूंच्या उघडपणे हत्या करत आहेत. या घटना रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !
‘लव्ह जिहाद’ची भयावहता दिवसेंदिवस वाढत असून हे जागतिक पातळीवरील संकट बनले आहे. युवती-मुली यांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पालक वेळ देत नसल्याने त्या मित्र शोधतात आणि पुढे जाऊन बहुतांश प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ची शिकार होतात.
या घटना रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासह हे षड्यंत्र रचण्यासाठी प्रवृत्त केल्या जाणार्या विचारधारेवर लगाम घातला गेला पाहिजे. अन्यथा काहीच दशकांत भारत ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इंडिया’ झाल्यास आश्चर्य वाटू नये !
लव्ह जिहाद करण्यात मुसलमान युवतीही मागे नाहीत, हेच या घटनेवरून सिद्ध होते !
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेसवाले कधी चकार शब्दाही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदु महिलांना स्वरक्षण शिकवण्यासह त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हाच लव्ह जिहाद रोखण्याचा प्रभावी उपाय !
‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !
गर्भवती हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक !