हिंदुद्वेषाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे !

वास्तविक ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सत्य इतिहासावर आधारित आहे. मग अशा चित्रपटाला विरोध करणे, ही इतिहासाची गळचेपी नव्हे का ?  एरव्ही ‘इतिहासाची गळचेपी होते’, अशी ओरड करणारे लॅपिड प्रवृत्तीवालेच ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करून इतिहासाची गळचेपी करत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

इस्रायली साम्यवादी !

अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्‍या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !

हिंदुद्वेषी खदखद !

कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.

काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे स्थानांतरासाठी अद्यापही आंदोलन चालूच !

स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करूनही सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळणे लज्जास्पद !

काश्मीरमधील हिंदूंचे सुरक्षित स्थलांतर करा !

काश्मीर खोर्‍यात सध्या आतंकवादी कारवाया वाढत असतांना सरकार आम्हाला येथून स्थलांतर करण्याची अनुमती देत नाही. ही सरकारची असंवेदनशीलता आहे. आतंकवाद्यांनी भित्तीपत्रके आणि पत्र प्रसारित करून काश्मीरमधील हिंदूंना ठार करण्याची धमकी दिली आहे.

काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्रात अभ्यासक्रमात जागा !

काश्मिरी पंडितांवरील आक्रमणाच्या प्रकरणी शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काश्मिरी पंडितांच्या पाठीशी महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

दंगलखोर ‘रझा अकादमी’कडून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात निदर्शने !

दंगली घडवून हिंदुद्वेष दर्शवणार्‍या ‘रझा अकादमी’चा हा प्रकार म्हणजे ‘काश्मिरी हिंदूंवरील खोट्या प्रेमाचा आलेला पुळका’ असे म्हटल्यास चूक ते काय ?

काश्मीरमधून ३ दिवसांत ८० टक्के काश्मिरी हिंदूंचे पलायन !

अनंतनाग, बारामुला आणि श्रीनगरमधील छावण्यांमध्ये रहाणारी अनेक हिंदु कुटुंबांना प्रशासनाने बाहेर पडण्यास बंदी घातल्याने ती बाहेर पडू शकत नाहीत.

काश्मीरमधील ५ सहस्र काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर !

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांनंतर आता प्रशासनाने कर्मचार्‍यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर चालू केले आहे.