
नवी देहली – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात माहिती देतांना सांगितले की, वर्ष २०२० ते २०२२ या काळात आतापर्यंत काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी ९ काश्मिरी हिंदूंची हत्या केली.
Nine Kashmiri Pandits killed by terrorists in Jammu and Kashmir since 2020: Union Minister of State for Home Nityanand Rai in Rajya Sabha
— Press Trust of India (@PTI_News) December 14, 2022
संपादकीय भूमिका३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !