‘द कश्मीर फाइल्स’पासून ‘द केरल स्टोरी’पर्यंत निधर्मीवाद्यांनी गोंधळ आणि आटापिटा करण्यामागील कारणमीमांसा !
इतकी वर्षे लपवलेले सत्य चित्रपटांतून उघड झाल्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याला दाबू पहाणार्या निधर्मींचा कांगावा जाणा !
इतकी वर्षे लपवलेले सत्य चित्रपटांतून उघड झाल्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याला दाबू पहाणार्या निधर्मींचा कांगावा जाणा !
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
लॅपिड यांनी त्यांच्या विधानावरून क्षमा मागिल्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारे अन्य ३ परीक्षकांनी म्हणणे म्हणजे हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे, असेच वाटू लागले आहे ! याचा आता केंद्र सरकारने शोध घेणे आवश्यक आहे !
विरोध झाल्यानंतर क्षमा मागणार्या नदाव यांच्यावर कारवाईच होणे आवश्यक आहे ! जर कुणी अशा प्रकारे विधाने करून नंतर क्षमा मागून सुटत असेल, तर तशी प्रथाच चालू होईल. त्यामुळे अशांना शिक्षा झाली पाहिजे !
इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांचे चित्रपट आणि भारत यांच्यावर फुकाचे आरोप चालूच !
अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !
लेपिड स्वतः ज्यू आहेत. ज्यूंवर हुकूमशहा हिटलर यांनी केलेल्या अत्याचारांविषयी अनेक चित्रपट निघाले. त्या वास्तववादी चित्रपटांमध्ये ‘असभ्य’ वर्णन होते, असे त्यांना म्हणायचे आहे का ?
जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी मुसलमान त्यांच्या हिंसाचारी धर्मबांधवांचा बचाव करण्यासाठी नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्या !
कलम ३७० रहित केल्यानंतर आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला; परंतु काश्मीरची स्थिती वर्ष १९९० प्रमाणेच आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये मुसलमानांचे तृष्टीकरण चालू आहे.
ब्रिटनमधील विश्वविद्यालये कशी हिंदूविरोधी आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. याचा निषेध भारत सरकारनेही करणे आवश्यक !