Genocide Kashmiri Hindus : ‘काश्मिरी हिंदू’ हे राजकीय लक्ष वेधण्याइतकी मोठी मतपेढी नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले ! – न्यायमूर्ती संजय किशन कौल (निवृत्त)

कुठेही हिंदूंवर ते ‘हिंदू’ असल्यामुळे अत्याचार झाले, तर सर्व हिंदूंनी त्याविरोधात संघटित होऊन आवाज उठवणे, हा काश्मीरची पुनरावृत्ती टाळण्याचा मार्ग आहे !

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे जन्महिंदूंसह धर्मांधांचा झालेला जळफळाट

‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने नेहमी आकांडतांडव करणार्‍या तथाकथित जन्महिंदूंना हिंदूंचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मात्र कधीही मान्य होत नाही.

काश्‍मीरमधून हिदु धर्म नष्‍ट होत असल्‍याची दर्शवणारी दुःस्‍थिती !

आज काश्‍मिरी हिंदु बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने…

काश्‍मिरी पंडितांवरील अत्‍याचारांस ‘अजान’च कारणीभूत ! – श्रवण कुमार रायकर, हिंदू महासभा, कर्नाटक

दिवसातून ५ वेळा ‘लाऊडस्‍पीकर’द्वारे ‘अजान’ (नमाजपठणाला लोकांना बोलवण्‍यासाठी उच्‍चस्‍वरात दिली जाणारी बांग) देण्‍याची पद्धत आहे. ही बांग प्रत्‍येक गल्लीत ऐकायला येण्‍यासाठी मोठ्या आजावात दिली जाते.

कलम ३७० हटवण्‍याच्‍या समर्थनार्थ काश्‍मिरी हिंदूंकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

जम्‍मू-काश्‍मीरला विशेष राज्‍याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्‍याच्‍या समर्थनार्थ काश्‍मिरी हिंदूंनी सर्वोच्‍च न्‍यायालयात २ याचिका प्रविष्‍ट केल्‍या आहेत.

कलम ३७० हटवूनही काश्‍मीरमध्‍ये हिंदू सुरक्षित नाहीत !- राहुल कौल, अध्‍यक्ष, यूथ फॉर पनून कश्‍मीर, पुणे

अद्यापही सरकार काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार मान्‍य करायला सिद्ध नाही. त्‍याचा परिणाम म्‍हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्‍मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्‍मीरमधील नरसंहार मान्‍य केला जात नाही, तोपर्यंत काश्‍मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्‍य नाही.

काश्मिरी हिंदूंच्या ‘घरवापसी’साठी काश्मीर असुरक्षित !

काश्मीरमध्ये आतंकवादी हे काश्मिरी हिंदूंना निवडून निवडून लक्ष्य करत आहेत, त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण होणे स्वाभाविक आहे.

मुफ्‍तीबाईंची गरळओक !

भाजपने काश्‍मीरमध्‍ये पाकविरोधात निदर्शने केली. जनतेला आता पाकविरोधी निदर्शने नकोत, तर आतंकवादी सिद्ध करणार्‍या पाकचे पुरते कंबरडे मोडलेले हवे आहे; कारण पाक दरिद्री झाला, तरी तो त्‍याचा आतंकवाद थांबवतांना मात्र दिसत नाही आणि त्‍याचा लाभ मुफ्‍ती यांच्‍यासारखे उठवत आहेत !

(म्हणे) काश्मीरमधून आतंकवाद नष्ट झाल्याचे सरकार सांगत असेल, तर शर्मा यांना कुणी मारले ?-मेहबूबा मुफ्ती

काश्मिरी हिंदूंविषयी काळजी असल्याचे दाखवणार्‍या ढोंगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात त्यांचे सरकार असतांना काय दिवे लावले, हेही सांगायला हवे ! दगडफेक करणार्‍या सहस्रो लोकांवरील गुन्हे का मागे घेतले, हेही सांगायला हवे !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदु व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या !  

३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !