काश्मिरी हिंदूंच्या ‘घरवापसी’साठी काश्मीर असुरक्षित !
काश्मीरमध्ये आतंकवादी हे काश्मिरी हिंदूंना निवडून निवडून लक्ष्य करत आहेत, त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण होणे स्वाभाविक आहे.
काश्मीरमध्ये आतंकवादी हे काश्मिरी हिंदूंना निवडून निवडून लक्ष्य करत आहेत, त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण होणे स्वाभाविक आहे.
भाजपने काश्मीरमध्ये पाकविरोधात निदर्शने केली. जनतेला आता पाकविरोधी निदर्शने नकोत, तर आतंकवादी सिद्ध करणार्या पाकचे पुरते कंबरडे मोडलेले हवे आहे; कारण पाक दरिद्री झाला, तरी तो त्याचा आतंकवाद थांबवतांना मात्र दिसत नाही आणि त्याचा लाभ मुफ्ती यांच्यासारखे उठवत आहेत !
काश्मिरी हिंदूंविषयी काळजी असल्याचे दाखवणार्या ढोंगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात त्यांचे सरकार असतांना काय दिवे लावले, हेही सांगायला हवे ! दगडफेक करणार्या सहस्रो लोकांवरील गुन्हे का मागे घेतले, हेही सांगायला हवे !
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यासह त्यांच्यावर अत्याचार करणार्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
काश्मीरमधील आतंकवाद संपवायचा असेल, तर सर्व काश्मिरी हिंदूंना एकाच ठिकाणी पुनर्स्थापित केले पाहिजे, अशी मागणी काश्मिरी हिंदूंसाठी लढणार्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे श्री. राहुल कौल यांनी केली.
३३ वर्षांत सहस्रो काश्मिरी मुसलमान तरुण आधीचे आतंकवादी तरुण ठार होत असतांनाही आतंकवादी संघटनांमध्ये भरती होत राहिले आणि होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. जोपर्यंत जिहादी मानसिकता आणि जिहादी देश पाकिस्तान यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील हिंदूंचा वंशसंहार होतच रहाणार, हे स्वीकारावेच लागेल !
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
विलंब झाल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळणे योग्य नाही. देहलीतील शीखविरोधी दंगलीची चौकशी नव्याने केली जात आहे. मानवतेच्या विरोधातील गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या घटनांच्या चौकशीला वेळेची मर्यादा लागू होत नाही – ‘रूट्स इन कश्मीर’