साधकांनो, ‘साधनेत अल्पसंतुष्टता नको, तर व्यापकता हवी’, हे लक्षात घेऊन गुर्वाज्ञेचे पालन करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या !
सध्या घोर कलियुग असल्यामुळे समाजाची स्थिती ढासळली आहे. समाजाला उन्नत करण्याचे साधकांचे नैतिक दायित्व वाढले आहे. त्यांच्यात ही व्यापकता परात्पर गुरूंमुळेच आली आहे.